संभाजीनगर येथे २ लाख लोकांचे पाणी चोरणाऱ्यांना महापालिका प्रशासक १५ दिवसांत शोधणार !

‘‘नक्षत्रवाडीवरून शिवाजीनगर, हनुमाननगर, सिडको एन्-५ आणि एन्-७, हडकोतील नागरिकांसाठी ५३ एम्.एल्.डी. पाणी सोडले जाते. त्यापैकी फक्त ३० ते ३५ एम्.एल्.डी. जलकुंभात पोचते. हे १८ ते २३ एम्.एल्.डी. पाणी कुठे मुरते ?

भोंसला (जिल्हा नाशिक) येथील सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून मुलींची छेड काढणाऱ्या दोघांना चोप !

टवाळखोरांना क्षात्रवृत्तीने धडा शिकवणाऱ्या भोंसला येथील सैनिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे अभिनंदन !

आर्थिक जिहादातून हिंदु व्यावसायिकांना संपवण्याच्या षड्यंत्राला रोखण्यासाठी वेळीच सिद्ध व्हा ! – मनोज खाडये

‘हलाल’ हे संकट एवढ्यापुरतेच मर्यादित नसून विविध उद्योगधंद्यांवरही ते घोंघावत आहे. ‘हलाल’ अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देत असून हिंदु व्यापारी बांधवांनी या आर्थिक जिहादला तोंड देण्यासाठी वेळीच सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

(म्हणे) ‘राज ठाकरे यांचे वक्तव्य दंगली घडवणारे !’ – दीपाली भोसले-सय्यद, अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या

धर्मांध नेते जेव्हा हिंदू, हिंदु धर्म यांविषयी अनेकदा विखारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात, तेव्हा ‘अशा वक्तव्यांमुळे दंगली होतील’, असे दीपाली सय्यद यांना कधी वाटत नाही का ?

एस्.टी. कर्मचारी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू न झाल्यास कारवाईची शक्यता ! – मुंबई उच्च न्यायालय

संप करणाऱ्या एस्.टी. कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एस्.टी. महामंडळ कारवाई करू शकते, असे निर्देश ६ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हिंदूंना न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

आपल्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. आपले धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुष हे धर्म पाळणारे आहेत. हिंदु सहिष्णु, असंवेदनशील आणि हिंसक आहेत, असे षड्यंत्रपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे. अशाप्रकारे हिंदुविरोधी प्रचार हिंदूंना गुन्हेगार ठरवत आहे.

शेतकऱ्यांच्या हानीभरपाईची रक्कम न दिल्याने राज्यशासनाने विमा आस्थापनांचा हप्ता रोखला ! – दादाजी भुसे, कृषीमंत्री

वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या पिकांच्या हानीची भरपाई विमा आस्थापनांनी न दिल्यामुळे राज्यशासनाने विमा आस्थापनांचा २ सहस्र ३०० कोटी रुपयांचा हप्ता रोखला आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

‘लॉटरी तिकीट विक्री स्टॉल’ आता मंत्रालयातही !

‘महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडती’च्या नावाने राज्य सरकारने एकूण दीड लाख लॉटरीची तिकिटे छापली आहेत. २८ मार्चपासून या तिकिटांची विक्री चालू असून ११ एप्रिलपर्यंत तिकिटांची विक्री होणार आहे.

प्रत्येकाने दिवसातील १५ मिनिटे वेळ काढून राष्ट्र-धर्माच्या स्थितीविषयी चिंतन-मनन केले पाहिजे ! – शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, काशी सुमेरू पीठ

भारताने नेहमीच विश्वकल्याणाची भूमिका घेतली आहे. तमिळी हिंदूंची हत्या करणार्‍या श्रीलंकेत खाण्यासाठी अन्न नाही, अशी स्थिती आहे. भारताचा तिरस्कार करणार्‍या पाकिस्तानची स्थिती काय आहे, हे आपण पहात आहोत.

‘जागतिक’ महासत्तेच्या दिशेने भारत !

जागतिक अस्थिरता माजलेली असतांना भारताचे रूप मात्र सोन्यासारखे उजळून निघत आहे. एकूण स्थिती अन् रशियासमवेत अमेरिका, इराण आदी देशांशी असलेले ‘स्वतंत्र’ चांगले संबंध भारताला आगामी जागतिक महासत्तेकडे घेऊन जायला पुरेसे आहेत, असे केवळ विचार नव्हे, तर प्रत्यक्ष जागतिक घडामोडी जोरकसपणे सांगत आहेत !