देशात आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत १० टक्क्यांची वाढ !

जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांना जीवन जगण्याचा उद्देश सांगितला न गेल्याने आणि समाजाला आनंदी जीवन जगण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण न केल्यामुळे होणार्‍या या आत्महत्यांना आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !

काश्मीरमधील सीमेजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात १ अधिकारी आणि १ सैनिक हुतात्मा

जोपर्यंत पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना रोखणे कठीण आहे, हे आता लक्षात घेणे आवश्यक !

केरळमधील कोचीन देवस्वम् मंडळाकडून चालवण्यात येणार्‍या महाविद्यालयात माकपची विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’कडून अश्‍लील फलकांचे प्रदर्शन !

या फलकांमध्ये राष्ट्रप्रेमी लोकांची हेटाळणी करण्यासह जिहाद्यांचा गौरव करण्यात आला आहे.

अयोध्येमध्ये साधूचा वेश धारण करून भीक मागणार्‍या दोघा मुसलमानांना अटक !

हिंदू कधी फकिराचा वेश धारण करून भीक मागतात का ? मग धर्मांधांकडून हा प्रकार का केला जात आहे ? ‘हिंदूंकडून भीक घेण्यासाठी कि घातपात करण्यासाठी ?’, हे उघड झाले पाहिजे !

त्रिपुरामध्ये मशिदीला आग लावण्यात आल्याच्या अफवेनंतर धर्मांधांकडून महाकाली मंदिराची तोडफोड !

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

येत्या साडेतीन वर्षांत भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणार ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताच्या फाळणीनंतर भारताला हिंदु राष्ट्र घोषित न करणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांच्या दिशाहीनतेचे दर्शक आहे. आता स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्राची तुम्ही समीक्षा करू शकता, त्याकडे पहात राहू शकता किंवा त्यात सहभाग घेऊ शकता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’

गोसंवर्धन महासंघाच्या माध्यमातून पुणे येथे वसुबारस आणि दिवाळी यांनिमित्त ‘गोमय दिवाळी राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदे’चे आयोजन !

‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ समुहाच्या माध्यमातून पुणे येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रिपुरामध्ये मुसलमानांच्या विरोधातील हिंसाचाराची त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतली !

एखाद्यावर अन्याय होत असतांना न्यायालयाने त्याची स्वतःहून नोंद घेणे, हे चांगलेच आहे. त्यासह भारतभर धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले अत्याचार, लव्ह जिहाद आदी प्रकरणांचीही न्यायालयाने नोंद घेऊन हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा !

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन सांगली येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.