हिंसाचाराचे षड्यंत्र रोखण्यासाठी राज्य सरकारकडे असलेली योजना सादर करण्याचा आदेश
एखाद्यावर अन्याय होत असतांना न्यायालयाने त्याची स्वतःहून नोंद घेणे, हे चांगलेच आहे. त्यासह भारतभर धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले अत्याचार, लव्ह जिहाद आदी प्रकरणांचीही न्यायालयाने नोंद घेऊन हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांकांच्या संदर्भात झालेल्या हिंसाचाराची त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेत राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. १० नोव्हेंबरपर्यंत याविषयी विस्तृत अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
Tripura High Court takes suo motu cognizance of violence stemming from VHP rally
reports @ShagunSuryam #TripuraRiots #TripuraViolence
Read More: https://t.co/jqFrCSBlhx pic.twitter.com/XonIErAFFY
— Bar & Bench (@barandbench) October 30, 2021
तसेच ‘राज्यातील धार्मिक हिंसाचार भडकावण्याचे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी राज्य सरकारकडे काय योजना आहे?’, याची माहिती देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. (बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड अत्याचार झालेले असतांना तेथील न्यायालयाने अशा प्रकारे स्वतःहून नोंद घेतल्याचे दिसले नाही, हेही लक्षात घ्या ! – संपादक) बांगलादेशात हिंदूंवर आक्रमणाच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये मोर्चे काढल्यावर मुसलमानांना लक्ष्य करण्यात आले.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !