कर्तव्यदक्ष, अभ्यासू, तात्काळ निर्णय घेणारे आणि सामान्यांना आधार वाटणारे कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार !

कर्तव्यदक्ष राहून योग्य अहवाल सिद्ध केल्याने हिंगोली येथे राजकीय पदाधिकार्‍यांनी अविश्वास ठराव आणणे !

प्रशासनाला अन्यत्रची गर्दी चालते; मात्र श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी चालत नाही !

‘हिंदु समाज सहिष्णू आहे. धर्मपरायण आहे; म्हणून हिंदूंच्या धर्माचरणावर निर्बंध आणले तरी चालतील’, या भ्रमात शासनाने राहू नये.

पितरपूजन आणि तर्पणविधी या विधींतून निर्माण झालेल्या चैतन्याचा विधी करणार्‍या संतांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी श्राद्धविधींविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय ‘संपूर्ण पृथ्वीवरील देवपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे देवलोकात स्थान प्राप्त केलेले जीव), ऋषिपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे ऋषिलोकात स्थान प्राप्त केलेले जीव) आणि मनुष्यपितर, सनातनचे दिवंगत साधक, तसेच सर्व साधकांचे पूर्वज यांना मुक्ती लाभावी, यासाठी सद्गुरु … Read more

पू. (कै.) वैद्य विनय निलकंठ भावे यांच्या चरणी श्री. राजेंद्र दिवेकर यांच्याकडून स्मृतीपुष्पांजली !

पू. काकांनी संत, गुरु-शिष्य आणि भक्त यांच्या गोष्टी सांगून नामजपाचे महत्त्व सांगणे अन् त्याद्वारे सेवा, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व मनावर बिंबवणे…

त्यागाने ध्येय लवकर गाठले जाणे

वस्तू आणि स्वजनांमधील ममतेचा त्याग, कामनांचा आणि अहंकाराचा त्याग, षड्रिपूंचा त्याग अशी निषेधात्मक (सोडणे) साधना श्रेष्ठ आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या कठीण अथवा अप्रचलित शब्दांचे अर्थ न लिहिण्याच्या संदर्भातील चुका

परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः अध्यात्मातील अधिकारपदावर आहेत. लौकिकदृष्ट्याही ते अत्यंत उच्चशिक्षित आहेत. असे असले, तरी त्यांचे लिखाण, मार्गदर्शन यांत कुठेच बोजड शब्द, क्लिष्ट किंवा समजण्यास कठीण रूपके नसतात.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

या लेखात कु. नंदन मधील त्याच्यातील प्रेमभाव, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आणि उत्तम निरीक्षणक्षमता इत्यादी दैवी गुण पाहूया.

साधकांचे जीवन घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांजवळ उभे राहून साधकांकडे पहातांना पुष्कळ प्रेमभाव जाणवणे आणि विचारांत व्यापकत्व आल्याने आनंदाची अनुभूती येणे.

नामजप करतांना सर्वांगाला उष्णता जाणवून स्वतः अग्नीजवळ बसल्याचे जाणवणे, साधक खोकल्यामुळे एकाग्रता भंग पावणे आणि औदुंबराच्या समिधांचा सुगंध दरवळतांना जाणवणे

‘११.५.२०२० या दिवशी रात्री ८.३० वाजता मी कोरोना विषाणुंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात आध्यात्मिक बळ आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी श्री दुर्गादेवी, शिव अन् दत्त यांचा नामजप करत बसलो होतो. माझे मन एकाग्र झाले होते. नामजप करतांना मला सर्वांगाला उष्णता जाणवत होती. ‘मी एखाद्या अग्नीजवळ बसलो आहे’, असे मला जाणवत होते.

यवतमाळ येथील कै. रवींद्र देशपांडे यांचे निधन झाल्यावर होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना आलेली अनुभूती

‘मुख्य प्रवेशद्वाराजवळ परात्पर गुरु डॉ. आठवले पांढर्‍या पोशाखात कुणाच्या तरी आगमनाची वाट पहात आहेत’, असे मला दिसले. काही क्षणांत कै. रवींद्र देशपांडे यांची आत्मज्योत त्यांच्यासमोर आली. . परात्पर गुरुदेवांनी त्या ज्योतीचे स्वागत केले आणि ती ज्योत रामनाथी आश्रमात विलीन झाली.