मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ६ ख्रिस्त्यांना अटक

दिवसाढवळ्या आणि तेही हिंदूंच्या भागात येऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याऱ्या ख्रिस्त्यांकडून विरोध करणाऱ्या हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धर्मांध ख्रिस्त्यांची राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाळेपुळे खणून काढून सर्वांना कारागृहात डांबले पाहिजे.

देशाची राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार देते ! – डॉ. धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  

माजी सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या चर्चासत्रात ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर ते बोलत होते.

चेन्नई येथे अवैधरित्या रहाणार्‍या इराणी मुसलमान टोळीकडून लूटमार !

भारतात अवैधरित्या राहून लूटमार करेपर्यंत याची माहिती अन्वेषण यंत्रणांना मिळत नाही, यावरून त्या झोपलेल्या आहेत, असेच समजायचे का ? अशी घटना देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर असून केंद्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे !

फक्त कलाकारांनाच नियमांचा जाच का ? – शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा प्रश्‍न

निर्बंध असतांनाही अनेक वेळा होणार्‍या राजकीय कार्यक्रमातील गर्दीकडे कानाडोळा केला जातो; मात्र कलाकारांनी कार्यक्रम सादर करायचे नाहीत, अशी दुटप्पी भूमिका असल्याने कलाकारांना नियमांचा जाच का ?

२२ जुलैअखेर प्रशासनाने निर्णय न घेतल्यास २३ जुलैला व्यापार्‍यांनी दुकाने खुली करावीत ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

कडक दळणवळण बंदी करूनही सांगलीत कोरोनाबाधितांचे प्रमाणात नियंत्रणात नाही. या बंदीमुळे व्यापारी, सामान्य नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने खाण पुनर्विचार याचिका फेटाळल्या !

खाण महामंडळाद्वारे आणि खाण ‘लिज’चा लिलाव यांद्वारे गोव्यात खाणव्यवसाय चालू करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मंत्रीमंडळात फेरपालट करण्याचा विचार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मंत्रीमंडळात फेरपालट करण्याचा विषय विचाराधीन नाही आणि देहलीत या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

मंदिर परिसरात पूजापाठ होण्याऐवजी तेथे शॉपिंग सेंटर निर्माण झाले आहेत ! – मद्रास उच्च न्यायालय

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच प्रकार घडणार, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रची स्थापना करावी !

पंतप्रधान मोदी यांच्याकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीतून ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.