फिलिपीन्सचे सैनिकी विमान कोसळून १७ जणांचा मृत्यू
फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.
फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.
गेल्या २४ घंट्यांमध्ये दक्षिण प्रांतातील हेलमंदमध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत ३०० हून अधिक तालिबानी आतंकवादी ठार झाले, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
भारतियांनी कोरोनासंबंधी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांपर्यंत टोक गाठू शकते; मात्र दुसर्या लाटेत प्रतिदिन जितक्या रुग्णांची नोंद झाली त्या तुलनेत तिसर्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या निम्मी असण्याची शक्यता आहे
लोकांना जर सगळे विनामूल्य मिळाले, तर ते काम करणार नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
चर्चेद्वारे हा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा करणेच आवश्यक आहे !
भारतातील संस्कृतमधील एकमेव दैनिक ‘सुधर्मा’चे संपादक के.व्ही. संपत कुमार यांचे ३० जून या दिवशी हृदयविकारामुळे निधन झाले.
इंडोनेशियामध्ये रहाणारे हिंदु आदिवासी हे ‘टेंगर’ नामक जातीतील असून ते पूजा करण्यासाठी पूर्व जावा येथील प्रोबोलिंगगो येथे असणार्या माउंट ब्रोमो ज्वालामुखीला जातात. तेथे ते श्री गणेशाची पूजा करतात.
केंद्रशासन आणि राज्यशासन यांनी शेतकर्यांना अशा प्रकारची पिके घेण्यासाठी साहाय्य करावे. त्यातून पुढे येणार्या आपत्काळामध्ये लोकांना आयुर्वेदाची औषधे अधिक प्रमाणात आणि अल्प मूल्यांमध्ये उपलब्ध होतील !
अशा प्रकारे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणार्या पत्रकारांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर ती चुकीची ठरणार नाही !
कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार राज्यशासनाने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरात विभागले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १२ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.