ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित !

२९ जुलै या दिवशी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भोसले यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

राज्य सरकारच्या संमतीनेच ‘फोन टॅपिंग’ ! – रश्मी शुक्ला यांच्या अधिवक्त्यांची माहिती

राज्य पोलीस महासंचालकांनी याविषयीचे आदेश दिले होते.

अभद्र युती !

भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी आता कंबर कसली पाहिजे आणि आपल्या शूर अन् तेजस्वी राजांचा आदर्श समोर ठेवून स्वतःच्या बळावर शत्रूंचा निःपात केला पाहिजे. हीच काळाची हाक आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते आदरयुक्त होण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

कोर्टी (जिल्हा सोलापूर) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने १ ऑगस्टला ‘लोकअदालत’चे आयोजन !

येत्या १ ऑगस्ट या दिवशी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ‘लोकअदालत’ आयोजित केली आहे. यामध्ये दाखल आणि दाखलपूर्व (नोंद आणि नोंदपूर्व) असे जिल्ह्यातील ५६ सहस्र दावे ठेवले जाणार आहेत.

अविनाश दामले (सर) यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे ! – वासंती लावंघरे

वयोमानानुसार शारीरिक बंधने असूनही योगामध्ये सातत्य ठेवून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या दामलेसर यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

अंबरनाथ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७० प्राण्यांना जीवदान !

मध्यरात्री २.३० वाजता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्राण्यांचे पिंजरे पाण्याखाली गेले होते; मात्र श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी प्राण्यांची सुटका केली.

बाणावली समुद्रकिनार्‍यावर अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या संशयितांपैकी एक जण कृषी खात्यामध्ये वाहनचालक

कर्मचार्‍यांमधील ही अनैतिकता प्रशासनाला लज्जास्पद !

वेदपाठशाळांना राजाश्रय हवा !

जर मदरशांना अनुदान मिळते, तर प्राचीन ऋषिमुनींचा थोर वारसा जपणार्‍या वेदपाठशाळांनाही अनुदान मिळायला हवे. सरकारने यावर कृतीशील विचार करावा, हीच अपेक्षा !

सत्तरी तालुक्यात आलेल्या महापुरामध्ये नाणूस येथील गोशाळेतील ४२ गोवंशियांचा मृत्यू, तर २४ गोवंश गायब !

या महापुरात वाचलेली वासरे आपल्या आईसाठी हंबरडा फोडत आहेत. या महापुरात गोशाळेची १५ लाख रुपयांची हानी झाली आहे.