सावंतवाडी येथील ‘शिवउद्यान आणि ‘हेल्थ पार्क’ यांच्या कामातील भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी फेटाळले

पैसे खाण्याची सवय मला नाही. कोण पैसे खात आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुमित्र सेवा संघाच्या वतीने कोरोनाविषयी जनजागृती

सिंधुमित्र सेवा संघाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.

गोव्यात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देणे आवश्यक ! – एदुआर्द फालेरो, काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री

गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे मराठी किंवा कोकणी यांपैकीच असायला पाहिजे.

गोव्यात कोरोनाच्या ‘डेल्टा’ विषाणूचे आणखी ४५ रुग्ण आढळले

गोव्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा एकही रुग्ण नाही

मंदिरातील झीज झालेल्या देवाच्या मूर्तीवर लेपन अशास्त्रीय !

झीज झालेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर, तर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याने रासायनिक द्रव्याचे लेपन केले. अध्यात्मशास्त्र आणि सांप्रदायिक परंपरा या दोन्ही दृष्टीकोनांतून मूर्तीवर लेपन करणे अयोग्य आहे.

देवळातील चैतन्य टिकवण्याचे देवस्थान समितीचे दायित्व !

चला, तर देऊळ सात्त्विक करण्यासाठी झटूया आणि त्यासाठी देवळात ठिकठिकाणी समष्टी साधना म्हणून धर्मशिक्षणाचे अभियान राबवून तेथील भ्रष्टाचाराला आळा घालून देवतेची कृपा संपादन करूया

विश्वाची सूर्यनाडी असलेले ‘सूर्यताल’ आणि चंद्रनाडी असलेले ‘चंद्रताल’ यांचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले दर्शन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत

श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठलाची पूजा पूर्वांपार करत आलेल्या बडव्यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरावर सरकारचा अधिकार आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. असे असले, तरी श्री विठ्ठलाची पूजा मागील शेकडो वर्षांपासून जशी चालू आहे, तशीच याहीपुढे व्हावी, याविषयी कोणाचेही दुमत नसावे.

देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम

सरकारीकरण केलेल्या देवस्थानातील भ्रष्टाचाराची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे. यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची आवश्यकता लक्षात येते.