पुणे शहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या ३ घटनांची नोंद

या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !

मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना भजन, कीर्तन, श्‍लोक ऐकवण्यात यावेत ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

गावागावांत प्रत्येक मंदिरामध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे भजन, कीर्तन, भक्तीगीत, मंत्र लावण्यास अनुमती द्यावी.

सैन्यदल भरतीचा पेपर फोडणारा अधिकारी आणि त्याचा साथीदार यांना अटक !

भ्रष्टाचाराची लागण सैन्याला होणे गंभीर आहे.

उजनी धरणातून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रहित करण्यात येईल !

अधिकृत आदेश दिलेजात नाहीत,तोपर्यंत घोषणेवर विश्‍वासठेवणार नाही ! -आमदार सुभाष देशमुख, भाजप

नगर येथे ‘हनी ट्रॅप’मध्ये ‘वर्ग १’चा अधिकारी अडकला

मोठ्या पदावरील अधिकारीही ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकतात, यावरून समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान बनवणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.

भारतीय तटरक्षक दलाने निवती रॉक दीपगृहात अडकलेल्या २ कर्मचार्‍यांची केली सुटका

भारतीय तटरक्षक दलाने तौक्ते चक्रीवादळात अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले

सावंतवाडी तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचे पंचनामे लवकरच पूर्ण होणार ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना

वादळात तालुक्यातील ४१४ घरांची हानी झाली असून ४ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत,

तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी ! – पालकमंत्री उदय सामंत

‘तौक्ते’ चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याला २ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी

सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे बंधनकारक ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

आरोग्य व्यवस्थेसाठी २१ कोटी व्यय केले, तर नाहक जीव कसे जातात ? – आमदार नीतेश राणे