या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !
पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमवारी एकाच दिवशी ३ आत्महत्येच्या घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. या तिन्ही घटनांमधील व्यक्तींनी गळफास लावून आत्महत्या केली असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेले आहेत. यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही; मात्र त्यातील वाहनचालक असलेली व्यक्ती मागील मासापासून बेरोजगार होती.

महाबळेश्वर येथील हनुमान मंदिराचा मार्ग ‘द क्लब’ व्यवस्थापनाकडून खुला
हिंजवडी (पुणे) येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती
नवी मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास प्रारंभ !
महिलेला गर्भवती करून सोडून दिले : गुन्हा नोंद
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार : एका तरुणाला अटक