पू. डॉ. जयंत करंदीकर यांच्या आवाजातील दहा प्रकारचे ‘ॐ’कार नाद ऐकतांना वाईट शक्तींनी वापरलेली लढण्याची पद्धत आणि या कालावधीत साधकांना जाणवलेले त्रास

येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्‍या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.

भाग्यनगर, तेलंगाणा येथील कोटा हनुमंत कुमार यांना रामनाथी आश्रमभेटीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘सनातन संस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या रामनाथी आश्रमात येणे, हीच एक महत्वपूर्ण गोष्ट असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने मी धन्य झालो.

जुलै २०२० मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘मला ‘माझ्यातील ‘नकारात्मक विचार करणे’ या स्वभावदोषामुळे वाईट शक्ती आपल्यावर ताबा मिळवतात आणि आपली साधना करण्याची क्षमता घटते’, याची जाणीव झाली.

मंदिरे वाचली, तरच धर्म वाचेल अन् धर्म वाचला, तरच राष्ट्र वाचेल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

निधर्मी सरकार केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेत आहे. जे सरकारी आस्थापने चालवू शकत नाहीत, ते मंदिरे काय चालवणार ?

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला ‘धर्मसंवाद’, म्हणजे श्रोत्यांशी संवाद साधणारा चैतन्यमय सत्संग !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला धर्मसंवाद हा एक प्रकारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील एक अभ्यासक्रमच आहे.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी पाप, पुण्य आणि त्याचे परिणाम (कर्मयोग) यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

जसे कर्म करणार, तसे भोगावे लागणार; परंतु जीवनात सत्याने चालून धर्माप्रमाणे वागल्यास घरात आनंद आणि शांती मिळेल !

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी सोपा घरगुती उपचार !

‘गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने प्रसाद म्हणून ग्रहण करतात. त्यामुळे या ऋतूमध्ये होणार्‍या विकारांवर कडूनिंब हे सुयोग्य औषध आहे. कडूनिंबाच्या पानांचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा.

खर्‍या मनुष्याचे लक्षण

मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत असते, नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपणा मिळवून देतो. परहितासाठी झटणाराच खर्‍या अर्थाने मनुष्य होय.