भारतातील निवडणुकीमध्ये सहस्रो कोटी रुपयांचा बेहिशोबी व्यवहार केला जातो. मतदारांना मतदानासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून उघडपणे पैसे वाटले जातात, ही जगजाहीर गोष्ट आहे; मात्र या प्रकरणी कधीही कोणत्याही पक्षावर किंवा उमेदवारावर कारवाई झालेली दिसत नाही, हे भारतियांना लज्जास्पद आहे !

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यात ६ एप्रिलला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले; मात्र निवडणुकीच्या काळात राज्यभरात ४२८ कोटी रुपयांचा बेहिशोबी ऐवज पोलिसांनी जप्त केला, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. या ऐवजामध्ये रोख पैसे, सोने आणि चांदी यांचा समावेश आहे. ४२८ कोटी रुपयांच्या बेहिशोबी ऐवजामध्ये २२२ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम, तसेच १७६ कोटी११ लाख रुपये मूल्याचे सोने आदींचा समावेश आहे.
Cash, Precious Metals Worth ₹ 428 Crore Seized In Poll-Bound Tamil Nadu https://t.co/EpbvthW5uP pic.twitter.com/L9E1BWqAOT
— NDTV (@ndtv) April 5, 2021
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !