भाजप महिला मोर्चाच्या वतीने ‘चक्काजाम आंदोलन’

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील उड्डाणपुलाखाली ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान 

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, क्रांतीकारकांनी घराची होळी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले आहे; परंतु आता सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

रामचरितमानस आणि शिक्षा !

सध्याच्या कायदेप्रणालीने हिंदु धर्मग्रंथांचा उल्लेख निकाल देतांना करणे, ही धर्मग्रंथांची परिपूर्णता आणि कालातीतता स्पष्ट करते. या धर्मग्रंथांतील शिकवणुकीनुसार मानवजातीने आचरण केल्यास निश्‍चितपणे समष्टी हित जपले जाईलच, गुन्हेगारीही अल्प होईल, हे येथे लक्षात घ्यावे.

चालता-फिरता ‘सनातन प्रभात’ होऊया !

भगवंताच्या कृपेने या काळात दैनिकाची ‘पीडीएफ्’ सर्वांपर्यंत पोचवण्यात येत होती. त्यामुळे नाही म्हटले, तरी त्याचा आधार वाटत होता; पण शेवटी दैनिक हातात धरून प्रत्यक्ष वाचण्याची भावना वेगळीच असते ! त्याची सर ‘ऑनलाइन’ माध्यम नाही भरून काढू शकत !

राज्य कुणाचे ?

नक्षलग्रस्त भागात निवडणुका झाल्या, ही चांगलीच गोष्ट झाली; मात्र त्यासाठी एवढी वर्षे जावी लागणे, हेसुद्धा विचार करायला लावणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही आजही अशी गावे आहेत की, जेथे लोकनियुक्त सरकार नाही, तर एकप्रकारे नक्षलवादी राज्य करतात, हे लज्जास्पद नव्हे का ?

आपली पाठ्यपुस्तके निरूपयोगी आणि पूर्णपणे दिखावा करणारी !  

भारतात विद्यार्थ्यांना शिकवणारा इतिहास चुकीचा आहे.

ख्रिस्ती गायक फ्रान्सीस द तुये यांच्या वतीने वादग्रस्त ‘सांकवाळे अयोध्या कोत्ता ?’ हे कोकणी गीत रचून ते यू ट्यूबवर प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न !

शासन याची नोंद घेत नाही आणि पुरातत्व विभागही ख्रिस्त्यांच्या दबावाखाली या वारसास्थळी त्यांचे अतिक्रमण खपवून घेतो, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे !

(म्हणे) ‘एल्गार’ ही अवैध नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही !’- अरुंधती रॉय

ज्या परिषदेच्या आयोजित ठिकाणी कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या १९ संशयित आरोपींचे ‘पोस्टर’ लावण्यात येते, ती परिषद अवैध नाही, असे म्हणता येईल का ?

पितांबरी आस्थापनाच्या वतीने ‘पितांबरीचं फिरतं दुकान’ या अभिनव उपक्रमास प्रारंभ !

‘पितांबरी’च्या १६५ वेगवेगळ्या पॅकिंगमधील ८२ हून अधिक अभिनव आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचा अधिकाधिक लोकांना लाभ घेता यावा, यासाठी ‘पितांबरी’चं फिरतं दुकान’ असा अभिनव उपक्रम पितांबरीने चालू केला आहे.

प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. राऊळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि तीर्थप्रसाद अन् अखंड महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.