भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा नोंद करून ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा ! – मुख्यमंत्र्याना निवेदन

लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले.

‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालण्यासाठी यावल (जिल्हा जळगाव) येथे निवेदन

देवतांचा अवमान करणार्‍या आणि जातीय द्वेष पसरवणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सातारा येथे अल्पवयीन मुलीवर मोकाट श्‍वानांचे आक्रमण

सातारा शहर आणि परिसरामध्ये मोकाट श्‍वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर मोकाट फिरणार्‍या ५-६ श्‍वानांनी आक्रमण केले.

नागपूर कारागृहातील गुन्हेगारासाठी चरस नेणारा सुरक्षारक्षक निलंबित !

पोलीस शिपायाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला बडतर्फ करणेच उचित ठरेल !

पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांच्या विमानांतून प्रवास करू नका ! – संयुक्त राष्ट्रांची त्यांच्या कर्मचार्‍यांना सूचना

आतंकवादी देश असणार्‍या पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांवरच संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली पाहिजे !

देशविदेशातील चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी गोव्यात यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

देशविदेशातील चित्रपट निर्मात्यांना गोव्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी निमंत्रित करत आहे. ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवापेक्षा अधिक चांगल्या रितीने साजरा केला जाणार आहे.

वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने जगातील २६० पेक्षा अधिक विमानतळ बुडण्याचा धोका !

जगातील तापमान वाढण्याला विज्ञान उत्तरदायी आहे, हे तथाकथित बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी कधीही मान्य करणार नाहीत; मात्र तिच वस्तूस्थिती आहे !

श्रीरामाचा अपमान !

श्रीराम भारताचा आत्मा आहे, देशाचा गौरव आहे. भारतमाता ही देशाची ओळख आहे. कुणाही भारतियासाठी या घोषणांनी छाती फुलून येते, शरिरातील पेशीपेशी रोमांचित होते, धर्म आणि राष्ट्र कार्य करण्याची प्रेरणा जागृत होते, कठिणातील कठीण काम नक्की सुटेल असा आत्मविश्‍वास येतो.

राजस्थानमध्ये चोरट्यांनी २ दिवसांत २ ठिकाणी एटीएम् यंत्र चोरून नेले !  

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्यामुळे तेथे चोरट्यांचे फावणारच !

खोटे घरक्रमांक देणार्‍यांवर कारवाई न केल्याप्रकरणी देवबागचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश कद्रेकर यांचे उद्यापासून आमरण उपोषण

ग्रामपंचायत सदस्याने तक्रार करूनही त्याची नोंद न घेणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?