एकदा जर उद्रेक झाला, तर थांबवणार कोण ?

मराठा आरक्षण प्रश्‍नी उदयनराजेंची चेतावणी

कचरावेचक महिलांना विनामूल्य चारचाकी प्रशिक्षण देणार ! – गीतांजली ढोपे-पाटील, सभापती, महिला आणि बालकल्याण

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात महिला स्वच्छतागृहे बांधण्याचा आमचा मनोदय आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण सभापती सौ. गीतांजली ढोपे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करा ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे ,त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे.

राममंदिर निर्माणासाठी पंकजा मुंडे यांनी दिला पाच लाख रुपये निधी 

प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आरोग्य दिनदर्शिका अत्यंत मोलाची ! – डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्यचिकित्सक

दिनदर्शिकेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही अंध विद्यार्थ्यांना बोलणारी घड्याळे देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ तालुक्यातील धारकार्‍यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे अंबरनाथ तालुक्यातील सर्व धारकरी बंधू आणि भगिनी यांनी पूजन करून वंदन केले.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.

राजौरी (जम्मू) येथे मंदिराजवळ स्फोट !

श्री कालकामाता मंदिराला लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

कोटीशः प्रणाम !

• सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• वरगांव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्‍वरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• आज पोंबुर्फा येथे श्री सत्यनारायण पूूजा (तळ्यातील पूजा) !
• सनातनच्या ३७ व्या संत पू. (सौ.) पद्मावती केंगेआजी यांचा आज वाढदिवस !

(म्हणे) ‘श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी नेमावा !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !