
यवतमाळ, २४ जानेवारी (वार्ता.) – ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. स्त्री ही माता, भगिनी, अर्धांगिनी आणि देवी यांच्या रूपात हिंदु धर्मीय पूजतो. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांच्यावर आणि प्रकाशकावर गुन्हा नोंद करावा, तसेच नेमाडे यांचा ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनानुसार कारवाई न झाल्यास विविध आंदोलने करण्यात येतील आणि पुढील सर्व पर्याय वापरण्यात येतील, अशी चेतावणी यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाजाने दिला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !