माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अपहरण आणि खंडणी उकळल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद

अपहरण करून मारहाण करत ५ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध !

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे.

पंचगंगा प्रदूषणाच्या समस्येवर खासदार धैर्यशील माने यांची प्रोसेसर्स असोसिएशन समवेत बैठक

कारखानदारांनी ‘झिरो डिस्चार्ज’च्या दृष्टीने पाऊल उचलावे, म्हणजे पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल.

नाशिक येथील गोदावरी नदीजवळ मोठा भूखंड कब्रस्थान म्हणून आरक्षित करण्याच्या कार्यवाहीस स्थगिती मिळावी ! – महंत श्री मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

गोदावरी नदीलगत मोठा भूखंड आरक्षित करून मुसलमान समाजासाठी कब्रस्थान म्हणून तातडीने मुसलमान समाजाच्या कह्यात देण्यास मान्यता देण्यात आली.

बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी ८ वर्षे कारागृहात राहिल्यावर तरुण निर्दोष

‘विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे’, असेच जनतेला वाटते. त्यामुळे मणिपूर सरकारने निरपराध्याला ८ वर्षे नाहक कारागृहात राहिल्याच्या प्रकरणी उत्तरदारयींचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षाही केली पाहिजे, असे जनतेला वाटते !

ताजमहालमध्ये हिंदु युवा वाहिनीच्या कायर्कर्त्यांनी भगवा फडकावत दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

सरकारने तेजोमहालया (ताजमहाला) विषयीचे सत्य जनतेसमोर आणल्यास अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. तेजोमहालयाशी हिंदूंच्या श्रद्धा आणि भावना जोडलेल्या असल्याने सरकारने हे सत्य जनतेसमोर आणण्याचे धारिष्ट्य दाखवले पाहिजे !

देशातील २२४ निवृत्त सनदी अधिकार्‍यांचे उत्तरप्रदेशातील ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला समर्थन

उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने बनवलेल्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या विरोधात देशातील १०४ निवृत्त सनदी अधिकापुढे आले होते तर आता या कायद्याच्या समर्थनार्थ देशातील २२४ निवृत्त सनदी अधिकारी पुढे आले आहेत !

वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.

देहलीतील हनुमान मंदिर अवैध ठरवून प्रशासनाने पाडले !

देहलीतील आम आदमी सरकारमध्ये अवैध मदरसे, मशिदी, मजार आदी पाडण्याचे धाडस आहे का ?