
कोल्हापूर – जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ जानेवारी या दिवशी ७ सहस्र ४० उमेदवारांनी आवेदन माघारी घेतले. यामुळे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात शाहूवाडी तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १४७ प्रभागातील ३६८ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे. या दिवशी गावातील सर्व दुकाने, आस्थापने, निवासी उपाहारगृह, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम यांना पगारी सुटी द्यावी, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिल्या आहेत.
‘स्मार्ट मीटर’मुळे वीजग्राहकांना ९ महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपये सवलत
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !