
कोल्हापूर – जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ जानेवारी या दिवशी ७ सहस्र ४० उमेदवारांनी आवेदन माघारी घेतले. यामुळे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात शाहूवाडी तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १४७ प्रभागातील ३६८ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे. या दिवशी गावातील सर्व दुकाने, आस्थापने, निवासी उपाहारगृह, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम यांना पगारी सुटी द्यावी, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिल्या आहेत.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !