रुग्णालयांमधील दुर्घटना आणि मानवी जिवांचे मूल्य !

गेल्या ४ मासांत महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये ४ दुर्घटना घडल्या. यात अनुमाने ६० रुग्णांचा मृत्यू झाला. ३ घटना आगीमुळे घडल्या, तर एक घटना ऑक्सिजनच्या गळतीमुळे घडली. चारही घटना अत्यंत दुर्दैवी होत्या. कुठेही आग किंवा अपघात झाल्यावर जो गदारोळ होतो तो येथेही झाला.

विक्रम भावे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेला जामीन आणि न्यायालयीन लढाईचा प्रवास !

विक्रम भावे यांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुराव्यांविना झालेली अटक आणि त्यानंतर २ वर्षे झालेला त्रास, हा कशाचा सूड ?

आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना

प्रतिकूल परिस्थिती मध्ये मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात अशावेळी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी करायच्या उपाययोजना येथे सांगितल्या आहेत.

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार

४ ते १९ एप्रिल या कालावधीत लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला ५००० हून अधिक जिज्ञासू आणि १०० हून अधिक संत यांनी भेट दिली.

आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

औषधी वनस्पतींच्या लागवडी विषयीची सविस्तर माहिती सनातनचे ग्रंथ जागेच्या उपलब्धते नुसार औषधी वनस्पतींची लागवड आणि औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ? यांत दिली आहे. वाचकांनी हे ग्रंथ अवश्य वाचून यात दिल्याप्रमाणे औषधी वनस्पतींची लागवड करावी !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.

जागतिक आतंकवादाचे आव्हान आणि भारत !

‘चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू असून दुसर्‍या क्रमांकाचा शत्रू पाकिस्तान आहे. अफगाणिस्तान हे आतंकवादाचे माहेरघर आहे. त्यामुळे तेथूनही काही आतंकवादी भारतात प्रवेश करतात.

‘कोरोना महामारी’च्या काळामध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवण्यामागील कारणमीमांसा

औदुंबराची झाडे हवेमध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात प्राणवायू सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही औदुंबर हा पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचा वृक्ष आहे.

भारतातील समृद्ध वास्तूकला !

भारतात केवळ घरेच नव्हे, तर मंदिरे, राजवाडे, किल्ले हे वास्तूशास्त्राचा उपयोग करून बांधले जात. हे शास्त्र एवढे प्रगत होते की, त्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आवश्यकतेनुसार केलेली असायची.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाचा नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभार !