राज्यातील ३ प्रकल्पांमुळे वन्यजीव नष्ट होणार असल्याने हस्तक्षेप करावा ! – आमदार विजय सरदेसाई यांची ‘युनेस्को’कडे मागणी
मोले ते वास्को राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कुळे ते वास्को रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण आणि तम्नार ते गोवा उच्चदाबाची वीजवाहिनी या तिन्ही प्रकल्पांमुळे गोव्यातील वन्यजिवांना धोका निर्माण झाला आहे.