त्रिपुरातील पोटनिवडणुकीत भाजप ४ पैकी ३ जागांवर विजयी

अन्य एका जागेवर काँग्रेसचे नेते सुदीप रॉय यांचा विजय झाला. बरडोवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री डॉ. माणिक शहा यांचा विजय झाला.

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

त्रिपुरातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी त्यागपत्र दिल्यानंतर त्रिपुरातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्यांनी १५ मे या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्रिपुरा राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी करणार्‍या भाजपच्या आमदाराला धर्मांधाकडून ठार मारण्याची धमकी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीवरून नेहमीच आकांडतांडव करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ?

त्रिपुरा येथे रजा संमत होऊनही जाऊ न दिल्याने सैनिकाकडून वरिष्ठांची गोळ्या झाडून हत्या

येथील ‘ओ.एन्.जी.सी. गॅस कलेक्शन स्टेशन’जवळ असलेल्या ‘त्रिपुरा स्टेट रायफल्स’च्या तळावर ‘रायफल्स’च्या ५व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास याने त्याचे वरिष्ठ साथीदार यांना गोळ्या घालून ठार केले.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकार्‍यांनी लागू केला जमावबंदी आदेश !

महाराष्ट्रात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिते नुसार १४४ कलम अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे

त्रिपुरामध्ये बांगलादेशी पशूतस्कराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

तिघे जण येथील लिटन पॉलच्या घराबाहेरील गाय चोरी करत होते. या वेळी लोकांना जाग आल्यावर त्यांनी या तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी दोघे पळून गेले, तर एकाला लोकांनी पकडून मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.

त्रिपुरामध्ये मशिदीला आग लावण्यात आल्याच्या अफवेनंतर धर्मांधांकडून महाकाली मंदिराची तोडफोड !

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

त्रिपुरामध्ये मुसलमानांच्या विरोधातील हिंसाचाराची त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेतली !

एखाद्यावर अन्याय होत असतांना न्यायालयाने त्याची स्वतःहून नोंद घेणे, हे चांगलेच आहे. त्यासह भारतभर धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले अत्याचार, लव्ह जिहाद आदी प्रकरणांचीही न्यायालयाने नोंद घेऊन हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा !

धर्मनगर (त्रिपुरा) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाल्यावर हिंदू कायदेशीर कारवाईची मागणी करतात, तर अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळावर आक्रमण झाल्यास ते त्वरित कायदा हातात घेऊन प्रत्युत्तर देतात !