कृषी कायदे मागे घेतल्यास संविधान धोक्यात येण्याची भीती ! – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री, भारिप

दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने नवे कृषी कायदे मागे घेतले, तर अन्यही कायदे मागे घेण्याची मागणी होऊ शकते.

एल्.ई.डी. बल्ब प्रकल्प निधी वाढवून द्या ! – शिवसेनेचे निवेदन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात येणार्‍या प्रस्तावित एल्.ई.डी. बल्ब प्रकल्पात पालट करून २५ कोटी रुपयांचा निधी वाढवून द्या, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले.

शहरात फिरणार्‍या चारचाकीना फास्टॅगची सक्ती तसेच दंडात्मक कारवाई करू नका ! – सजग नागरी संघटनांची मागणी

शहरात फास्टॅग सक्ती कशासाठी ?, याविषयी सरकार स्पष्टीकरण देत नाही.

मराठ्यांनी ३० वर्षे देहलीवर राज्य केल्यामुळेच देशाची सीमा सतलजपर्यंत पोहोचली ! – यशोधरा राजे शिंदे

सध्याच्या काळात आपल्यातील वैर विसरून आणि पूर्वीच्या चुका टाळून आपणही एकत्र आले पाहिजे.

मराठा आरक्षणप्रश्‍नी उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

आरक्षणाविषयीच्या कोणत्याही खटल्यात वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये.

रिंकू शर्मा यांची हत्या करणार्‍या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या !

जिहाद्यांनी रिंकू शर्माची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे हा भयानक प्रकार घडला आहे.

शिवभक्तांनी स्वत:ची काळजी घेत शिवजयंती साजरी करावी ! – खासदार उदयनराजे भोसले

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी प्रथम जनतेची काळजी घेतली असती. त्याप्रमाणे नागरिकांची काळजी घेणे आपले स्वत:चे आणि शासनाचे दायित्व आहे.

सातारा येथील शासकीय निवासस्थानातील घरांची दारे, खिडक्या आणि चौकटी यांची चोरी

शासकीय निवासस्थानेच असुरक्षित असतील तर सामान्यांच्या घराचे काय ?

कोरोनाची दुसरी लाट आल्यास सावरायलाही वेळ मिळणार नाही !

‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी मढ येथील मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.