सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. कोरोना काळात अनेकांनी जवळची लोक गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती साजरी झालीच पाहिजे; मात्र शिवभक्तांनी स्वत:ची काळजी घेत शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देशातील समस्त शिवभक्तांना केले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी प्रथम जनतेची काळजी घेतली असती. त्याप्रमाणे नागरिकांची काळजी घेणे आपले स्वत:चे आणि शासनाचे दायित्व आहे.
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’: ऐतिहासिक न्यायाचा देखावा कि देवस्थानांच्या लाखो हेक्टर भूमी हडपण्याचा कायदेशीर कट ?
समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !