झारखंडचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री हफीजुल हसन अंसारी यांची हिंदूंना धमकी !
आम्हाला त्रास दिला, तर तुम्ही ८० टक्के असल्याने तुम्हालाच अधिक त्रास होईल !
आम्हाला त्रास दिला, तर तुम्ही ८० टक्के असल्याने तुम्हालाच अधिक त्रास होईल !
हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण असून ते चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे.
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड-बंगाल येथे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन
राज्यातील देवघर येथील त्रिकुट पर्वतावर ‘रोप-वे’ची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सैन्य, हवाई दल आणि ‘राष्ट्रीय आपत्ती प्रसारण दल’ (‘एन्.डी.आर्.एफ’) हे बचावकार्य करत आहेत. शेवटची बातमी हाती आली, तोपर्यंत १२ भाविकांची सुटका करण्यात आली होती.
झारखंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? राज्यात राष्ट्रघातकी विचारसरणीचे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्यामुळे असले प्रकार वाढल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ज्यांना जय श्रीरामाच्या घोषणा चालत नाहीत, त्यांनी भारतातून चालते व्हावे !
हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियाना’च्या अंतर्गत बंगाल अन् झारखंड राज्यांमध्ये नुकत्याच विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या, तसेच धर्मजागृतीही केली. या भेटींचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होळीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते, याचा लाभ पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत, तसेच नेपाळ येथील जिज्ञासूंनी घेतला.
तुलसी भवनामध्ये स्वामी मुकुंदानंदजी यांचे ५ दिवस प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी स्वामी मुकुंदानंदजी यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिले.
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !