गोव्यात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधी कायदा करा !
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.
लव्ह जिहादद्वारे हिंदु युवतींचे जीवन कशा प्रकारे उद्ध्वस्त केले जात आहे, हे यातून दिसून येते !
रांची (झारखंड) येथील लव्ह जिहादचे प्रकरण ! मुंबईत येऊन त्याने मला मारहाणही केली. त्याला माझ्याशी विवाह करायचा आहे आणि माझे धर्मांतर करायचे आहे. माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.’
मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समुदायातील महिलेवर अत्याचार झाल्याचा टाहो फोडणार्या भारतासह जगभरातील कथित निधर्मीवादी आणि ख्रिस्ती यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
लव्ह जिहादसारख्या हिंदूंच्या मुळावर उठलेल्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे !
हिंदु महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार करणार्या अशा वासनांधांच्या विरोधात प्रशासन वेळेत अन् कठोर कारवाई करीत नाही. यामुळे अशांना कायद्याचा धाकही राहिलेला नसल्याने त्यांच्या विरोधात हिंदु नारी पेटून उठली, तर त्यात चूक ते काय ?
देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
तालिबानने आता इयत्ता तिसरीनंतर मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध लादला आहे. उंच झालेल्या आणि १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले जात नाही. तालिबानला महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य, एकता आणि शक्ती यांची भीती वाटते.
शाळा आणि महाविद्यालय चालू, तसेच बंद होण्याच्या वेळी गर्दीचा अपलाभ घेऊन धर्मांध विद्यार्थिनींना छेडतात. त्यांना मानसिक त्रास देतात. या सर्व गोष्टींची नोंद स्थानिक नेते आणि पोलीस प्रशासन घेणार का ?
मदरशांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत असल्याने देशभरात सर्व मदरशांवर प्रतिबंध लादून तेथील मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे !