विद्यालयांतून इस्‍लामीकरण !

‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्‍यासमवेतच देशातील प्रत्‍येक शाळेमध्‍ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्‍ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !

‘इंस्‍टाग्राम’वर देवतांचा अवमान करणार्‍या धर्मांधावर अहिल्‍यानगर येथे गुन्‍हा नोंद !

स्‍वतःच्‍या धर्माविषयी कट्टर असणारे धर्मांध, हिंदु धर्माचा वारंवार, सहजपणे अवमान करतात, हे संतापजनक आहे. देवतांचा अवमान रोखण्‍यासाठीचा कठोर कायदा व्‍हावा; म्‍हणून लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार का ?

उदयनिधी यांच्‍या विरोधात देशातील सर्व पोलीस ठाण्‍यांत तक्रार करणार ! – मोहन सालेकर, प्रांत मंत्री, विश्‍व हिंदू परिषद, कोकण प्रांत

या वेळी मोहन सालेकर म्‍हणाले, या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍वत:हून कारवाई करावी. हिंदु धर्माला नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू संयमी आहेत; मात्र भित्रे नाहीत.

इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून हिंदूंचाच सूड उगवण्याची धमकी

जिहादी आतंकवादी आणि धर्मांध मुसलमान यांच्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

नूंह (हरियाणा) येथे यात्रा न काढताच विहिंपच्या नेत्यांनी मंदिरात जाऊन केला जलाभिषेक !

विहिंपकडून यात्रा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात येथे यात्रा न काढता भाविकांकडून नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यात आला.

नूंह (हरियाणा) येथे विहिंपच्या आजच्या ‘बृजमंडल जलाभिषेक यात्रे’ला हरियाणा सरकारने अनुमती नाकारली !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण झाले आणि पुन्हा हिंदु यात्रा काढत असतांना त्यांना अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

हिंसाचारात राष्‍ट्रीय संपत्तीची हानी करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – रवींद्र ताथवडेकर, विहिंप

या वेळी सातारा जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्‍यात आले. निवेदनामध्‍ये म्‍हटले आहे की, देहली येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत नियोजनपूर्वक हिंसाचार करून लहान मुलांच्‍या माध्‍यमातून हिंदू, तसेच शासनाच्‍या बसगाड्या यांवर आणि सार्वजनिक मालमत्तेवर आक्रमणे करण्‍यात आली.

लांजा येथे अखंड भारत संकल्प दिन साजरा

पदयात्रेत सर्वजण उत्स्फूर्तपणे ‘भारतमातेचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’ अशा देशप्रेमाने भरलेल्या घोषणा देत होते. पदयात्रेच्या पुढे तिरंगा धरण्यात आला होता. या पदयात्रेत अडीचशे नागरिक सहभागी झाले होते.

कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित

नूंह (हरियाणा) येथील दंगल आणि असुरक्षित हिंदू !

‘आधी काश्‍मीर जळले, बंगाल जळले, मणीपूर जळले, मेघालय जळले, मिझोरम जळले आणि आता हरियाणा जळत आहे. शिवभक्‍त कावड घेऊन जात असतांना त्‍यांच्‍यावर दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला, वाहने जाळण्‍यात आली ..