जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या ! – प्रांत कार्यालयावर मोर्च्‍याद्वारे मागणी

जैन मुनींच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि वीर सेवा दल यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

गोहत्‍या थांबवण्‍यासाठी सोलापूर येथे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

महाराष्‍ट्रात गोवंश हत्‍याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्‍हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करू नयेत, या मागण्‍यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या प्रकरणी ‘सीबीआय’कडून अन्वेषण करा ! – सकल हिंदु समाजाचे प्रशासनास निवेदन

या प्रसंगी सकल हिंदु समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

आज विशाळगड येथील अतिक्रमणाच्‍या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकणार ! – नितीन शिंदे

शूर मावळ्‍यांच्‍या बलीदानाने पावन झालेल्‍या विशाळगडावर धर्मांधांनी अवैध अतिक्रमण करून संपूर्ण गड विद्रुप केला आहे. त्‍याच्‍या विरोधात सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने गुरुवार, १३ जुलैला सांगली येथे सकाळी १०.३० वाजता लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंदिर येथे आंदोलनाचे रणशिंग फुंकण्‍यात येणार आहे

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करा ! – विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांची पत्रकार परिषदेत मागणी

बेळगाव येथील १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांनी ११ जुलैला कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

मीरा रोड येथील ‘टिपू सुलतान चौका’चा नामफलक हटवा !

मीरा रोड येथील नयानगर भागातील एका चौकाचे वर्ष २०१६ मध्ये ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. ‘टिपू सुलतान’ हे नाव पालटण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आली आहे.

विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरू येथील प्रमुख  केशव हेगडे यांचे निधन

संपूर्ण जीवन हिंदुत्वासाठी समर्पित करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, तसेच विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरू क्षेत्राचे संघटन प्रमुख केशव हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

जळगाव येथे धर्मांतराचा डाव उधळला !

तुम्‍हाला दुसर्‍या कोणत्‍याही देवाची भक्‍ती करायची आवश्‍यकता नाही’, असे सांगून ग्रामीण भागातील लोकांचा धर्मपरिवर्तन करण्‍याचा डाव ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी साधला. विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यकर्त्‍यांनी सनदशीर मार्गाने पोलिसांचे साहाय्‍य घेऊन धर्मांतराचा डाव उधळून लावला.

पशूवधगृहातील जनावरांची आरोग्य पडताळणी न केल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची आंदोलन करण्याची चेतावणी !

रोगट जनावरांचीही कत्तल झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी शासन नियमानुसार श्रीरामपूर नगर परिषद आरोग्य विभागाने पशूवधगृहातील जनावरांची आरोग्य पडताळणी आणि नोंद ठेवणे बंधनकारक आहे.अशी माहिती सपनाताई थेटे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा !

जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !