दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीनंतर सरपंचपदाच्‍या सोडतीचा निर्णय !

निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्‍याचा राज्‍यशासनाचा निर्णय घटनाबाह्य आहे, असा दावा करणार्‍या जनहित याचिकेच्‍या सुनावणीच्‍या वेळी शासनाला नोटीस बजावण्‍याचे आदेश दिले आहेत.

बलात्‍कार करणार्‍या धर्मांधास २० वर्षे सश्रम कारावास !

पीडित मुलगी गर्भवती झाल्‍यावर हा प्रकार तिच्‍या आई-वडिलांच्‍या लक्षात आला.

ज्ञानवापी मंदिर सर्वेक्षण ९ व्या दिवशीही चालू : रडार तंत्रज्ञानाद्वारे जमिनीतील सत्य उघडणार

न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून २ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.

हिंदु युवतीवर बलात्कार करून धर्मांतर करण्यास दबाव आणणार्‍या तनवीर अहमद याचा जामीन रहित !

रांची (झारखंड) येथील लव्ह जिहादचे प्रकरण ! मुंबईत येऊन त्याने मला मारहाणही केली. त्याला माझ्याशी विवाह करायचा आहे आणि माझे धर्मांतर करायचे आहे. माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.’

तुम्‍हाला न्‍यायव्‍यवस्‍था म्‍हणजे गंमत वाटते का ?

वारंवार नोटीस बजावूनही राणा दांपत्‍य सुनावणीसाठी अनुपस्‍थित रहात असल्‍याने न्‍यायालयाने १० ऑगस्‍ट या दिवशी तीव्र शब्‍दांत अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली आहे

लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत मध्यप्रदेशात पहिली शिक्षा !

देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

धर्मांध औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणापर्यंत पोचवणारी आझाद मैदान दंगल !

‘११ ऑगस्‍ट २०१२ हा महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील काळा दिवस म्‍हणावा लागेल. याच दिवशी आझाद मैदानाच्‍या परिसरात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली. महाराष्‍ट्रात त्‍यापूर्वीही दंगली झाल्‍या; परंतु या दंगलीमध्‍ये धर्मांधांनी महिला पोलिसांच्‍या कपड्यांना हात घातला..

सहा वर्षे संमतीने संबंध ठेवल्यानंतर महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

सहा वर्षे एखाद्याशी सहमतीने संबंध ठेवल्यानंतर महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्या एका निकालात म्हटले आहे.