‘पणजी (गोवा) शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’च्या कामांतील नियोजनशून्यतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. गोवा सरकार, ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन’ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी २६ मार्च २०२४ या दिवशी सुनावणी होणार आहे.’ (२१.३.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे धुळीचे प्रदूषण होत आहे, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?
‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे धुळीचे प्रदूषण होत आहे, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?
नूतन लेख
- मुख्यमंत्री केजरीवाल यांना केवळ सत्तेची भूक ! – देहली उच्च न्यायालय
- Uttarakhand forest fire : उत्तराखंडच्या जंगलात लागलेली आग अद्यापही धुमसत आहे !
- इफ्तार पार्ट्यांवर खर्च करण्याऐवजी तो पैसा समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करा ! – असिफ हुसेन, अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी, गोवा
- काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचे भारतापेक्षा पोर्तुगालवर अधिक प्रेम ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा
- Pastor Domnic D’Souza Conversion Issue : बिलिव्हर्सचे पास्टर डॉम्निक डिसोझा याला पत्नीसह उत्तर गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार !
- PM Modi In Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सांकवाळ (गोवा) येथे सभा