Indigo Flight Bomb Threat : देहली-वाराणसी ‘इंडिगो’ विमानाला बाँबने उडवण्याची धमकी निघाली खोटी !
वारंवार मिळणार्या अशा धमक्या जरी खोट्या निघत असल्या, तरी जिहादी आतंकवाद्यांचे जाळे अजूनही देशातून नष्ट झालेले नाही, हे स्पष्ट होते.
वारंवार मिळणार्या अशा धमक्या जरी खोट्या निघत असल्या, तरी जिहादी आतंकवाद्यांचे जाळे अजूनही देशातून नष्ट झालेले नाही, हे स्पष्ट होते.
चीनने तालिबानला मोठे आमीष दाखवले आहे की, जर त्याने ‘टीटीपी’ला आक्रमण करण्यापासून रोखले, तर चीन अफगाणिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करेल.
मद्रास उच्च न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला होता.
यावरून जिहादी आतंकवादी देशाच्या आणि हिंदूंच्या मूळावर उठले आहेत, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सरकारने अशा आतंकवाद्यांसह त्यांना साहाय्य करणार्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजेत !
पाक आणि अन्य देशांत भारतविरोधी आतंकवाद्यांच्या होत असलेल्या हत्यांवरून अक्रम यांनी हे विधान केले आहे.
न्यायालयाने म्हटले, ‘अनेक प्रकरणांमध्ये अडकूनही त्यांनी स्वत: कोणताही गुन्हा केलेला नाही.’ बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुजफ्फर अहमद भट, मेहराज-उद-दीन चोपन आणि इश्फाक अहमद भट, अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत.
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी त्याने पंजाबमधील लोकांना चिथावणी दिली आहे.
मोदी यांची हत्या करणार्याला १ लाख डॉलर (८३ लाख रुपये) देण्याची घोषणाही त्याने केली आहे.
गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना कर्णावती विमानतळावरून अटक केली. हे सर्व जण श्रीलंकेचे नागरिक आहेत. या आतंकवाद्यांची चौकशी केली जात आहे.
३५ वर्षांनंतरही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !