श्रीक्षेत्र जेजुरी येथील ‘श्री खंडोबा डोंगरा’वर मद्यपींचा धिंगाणा !
हिंदूंच्या तीर्थक्षेत्री भाविकांकडून मद्यप्राशन करणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचेच लक्षण आहे.
हिंदूंच्या तीर्थक्षेत्री भाविकांकडून मद्यप्राशन करणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचेच लक्षण आहे.
अनधिकृत ताबेधारकास जरब बसेल, असे प्रावधान हवे !
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ (वारसास्थळ) विकसित करण्यात येत आहे. मूळ गावापासून १५० मीटर अंतरावर साडेदहा एकर भूमीवर ही ‘हेरिटेज वाडी’ होणार आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यातील कोटला येथे असलेल्या वनखंडेश्वर महादेव मंदिरात उत्खननाच्या वेळी ४० किलोहून अधिक वजनाची कुषाणकालीन नाणी सापडली होती. किमान २ सहस्र वर्षे जुनी असल्याचा अनुमान असलेली ही नाणी आता गायब झाली आहेत.
मूर्तीचे संवर्धन करणार म्हणजे नेमके काय करणार ?, याची माहिती भाविकांना अगोदर कळली पाहिजे. तसेच संवर्धन करण्यापूर्वी प्रशासनाने धर्माचार्चांचे मार्गदर्शन घेतले आहे का ?, हेही स्पष्ट झाले पाहिजे !
वर्ष १९७६ मध्ये भारतीय राज्यघटनेत सुधारणा करून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) हे २ शब्द समाविष्ट करण्यात आले. राज्यघटनेच्या या ४२ व्या सुधारणेने हिंदूंना या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक बनण्यास भाग पाडले.
महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने प्रसिद्ध केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’च्या विरोधात ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ने पुणे विभागीय आयुक्तांकडे सविस्तर कायदेशीर अन् तांत्रिक हरकती नोंदवणारे निवेदन सादर केले आहे.
हे आरोग्यविज्ञान माझ्यासाठी प्रयोगशाळेत चालू झाले नाही. याचा प्रारंभ माझ्या स्वतःच्या आजीच्या शांत शिस्तीत झाला. प्रतिदिन ती पहाटे ४ वाजता आधी उठायची. तिने आदल्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर काहीही खाल्ले नसायचे.
श्रीक्षेत्र जेजुरी येथे ‘श्री खंडोबा देवा’ची सोमवती अमावास्या १५ जून या दिवशी भरणार आहे. यंदा पालखी सोहळा असल्याने ‘श्री मार्तंड देव संस्थाना’सह सर्व शासकीय यंत्रणांकडून पालखी सोहळ्याची सिद्धता करण्यात येत आहे.
काही गावांत बंद झालेल्या मूळच्या यात्रा पुन्हा चालू कराव्यात, तसेच दर्ग्यामध्ये रूपांतरित झालेली हिंदूंची देवस्थाने पुन्हा मिळवण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. संग्राम जगताप यांनी केले.