महाराष्ट्रात ११ मासांत २ सहस्र ४९८ शेतकर्यांची आत्महत्या !
कृषीप्रधान महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्यांसाठी विविध योजना चालू करूनही सहस्रो शेतकर्यांच्या आत्महत्या होतात, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.
कृषीप्रधान महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्यांसाठी विविध योजना चालू करूनही सहस्रो शेतकर्यांच्या आत्महत्या होतात, हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे.
हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तूंच्या इस्लामीकरणास सरकारचा पुरातत्व विभाग उत्तरदायी !
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अंदाजे १०० जण कोरोनाबाधित
शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद !
एका क्षेत्रीय कार्यालयाने प्रतिदिन कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त कितीही नागरिकांच्या चाचण्या कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
सद्य:स्थितीत १३४ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ५ जानेवारी २०२२ या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ५१ सहस्र ७६२ झाली आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या तीव्र असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्.) या संघटनेने गोवा विधानसभा निवडणुकीला सुमारे ३ मास असतांना सर्व ४० आमदारांची सविस्तर माहिती असलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोट्यवधी संपत्ती असलेले सर्वाधिक आमदार हे सत्ताधारी भाजपमध्ये आहेत.
पोलीस कोठडीत आरोपींना मारहाण केली जाते, तसेच त्यांचा छळ केला जातो, त्यात अनेकांचा मृत्यू होतो, तरीही या प्रकरणी कुणाला शिक्षा होत नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! कोठडीतील मृत्यू म्हणजे पोलिसांनी केलेली हत्याच नव्हे का ? सरकारने याकडे गांभीर्याने पाहून उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !
केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.