पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

‘अन्य दिवसांच्या तुलनेत अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना पुष्कळ अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतो. या दोन्ही तिथींच्या दिवशी साधना करणार्‍या व्यक्तींना देवता साहाय्य करतात का ?’, असा प्रश्न पडू शकतो.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना देवतांची तत्त्वे एरव्हीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत होतात !

‘अमावास्येच्या दिवशी पौर्णिमेच्या तुलनेत अधिक प्रमाणात असलेल्या वाईट शक्तींच्या प्रभावाशी लढण्यासाठी गणपतीतील निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व अधिक प्रमाणात वाढते’, हे लक्षात आले.        

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित हनुमानाच्या चित्रात मार्च २०२६ मध्ये झालेले सूक्ष्मातील पालट आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित हनुमानाच्या चित्रात मार्च २०२६ मध्ये झालेले सूक्ष्मातील पालट आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

हनुमानाच्या चित्रातील भाव आणि चैतन्य यांच्या स्पंदनांचे प्रमाण अन् मारक तत्त्व यांचे प्रमाण वाढल्यामुळे मार्च २०२६ मधील हनुमानाच्या चित्राची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ वाढली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या विविध आध्यात्मिक उपाय पद्धतींचा सारांश रूपातील इतिहास !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या विविध आध्यात्मिक उपाय पद्धतींचा सारांश रूपातील इतिहास !

‘देवतांची चित्रे अथवा नामपट्ट्या सप्तचक्रांवर लावणे, सगुण-निर्गुण स्तरावरील नामजप करणे, न्यास-मुद्रा करून नामजप करणे, आकाशाकडे पाहून, तसेच सूर्यप्रकाशात बसून नामजप करणे, अत्तर, कापूर लावणे, रिकामे खोके समोर ठेवून नामजप करणे, दृष्ट काढणे, बिंदूदाबन करणे’, आदी अनेक उपाय साधक करत असत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या विविध आध्यात्मिक उपाय पद्धतींचा सारांश रूपातील इतिहास !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या विविध आध्यात्मिक उपाय पद्धतींचा सारांश रूपातील इतिहास !

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘पंचमहाभूतांची तत्त्वे असणार्‍या वस्तूंमुळे आध्यात्मिक लाभ होतात’, हे साधकांच्या लक्षात आणून दिले, उदा. तीर्थ, अत्तर, विभूती, कापूर, रिकाम्या खोक्याचे उपाय आदी.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित श्रीरामाच्या चित्रात मार्च २०२६ मध्ये झालेले सूक्ष्मातील पालट आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित श्रीरामाच्या चित्रात मार्च २०२६ मध्ये झालेले सूक्ष्मातील पालट आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे (रामराज्याच्या स्थापनेचे) महान कार्य करत आहेत. गुरुदेवांच्या देवघरात सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे ठेवलेली आहेत. देवघरातील देवतांना ते प्रतिदिन भक्तीपूर्ण प्रार्थना करतात.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने लोलकाद्वारे केलेले श्रीरामाशी संबंधित स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर यांच्या संदर्भातील संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने लोलकाद्वारे केलेले श्रीरामाशी संबंधित स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर यांच्या संदर्भातील संशोधन !

‘एखाद्या देवतेचे स्तोत्र, नामजप, मंत्र, यंत्र आणि बीजाक्षर यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या.

घंटानादाचा (घंटा वाजवल्यावर त्यातून उत्पन्न होणार्‍या नादाचा) देऊळ, देवळातील देवता आणि व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होणे

घंटानादाचा (घंटा वाजवल्यावर त्यातून उत्पन्न होणार्‍या नादाचा) देऊळ, देवळातील देवता आणि व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होणे

‘घंटा वाजवल्यावर त्यातून उत्पन्न होणार्‍या नादाचा देऊळ, देवळातील देवता आणि व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. हे संशोधन पुढे दिले आहे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना दैवी गंध येण्याचे प्रमाण अल्प-अधिक होणे आणि त्यांच्या हाताच्या बोटांना काही काळ दुर्गंध येणे’ याचे कारण

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना दैवी गंध येण्याचे प्रमाण अल्प-अधिक होणे आणि त्यांच्या हाताच्या बोटांना काही काळ दुर्गंध येणे’ याचे कारण

‘पूर्वी माझ्या दोन्ही हातांच्या बोटांचा गंध घेतल्यास डाव्या हाताच्या तुलनेत उजव्या हाताच्या बोटांना अधिक सुगंध येत आहे’, असे मला जाणवत असे. मधल्या काही काळात माझ्या केवळ डाव्या हाताच्या बोटांना दुर्गंधही येत असे. आज माझ्या दोन्ही हातांच्या बोटांचा गंध घेतल्यावर दोन्ही हातांच्या बोटांना सुगंध येत होता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित ३ शोधनिबंध जानेवारी २०२६ या मासात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित ३ शोधनिबंध जानेवारी २०२६ या मासात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०२६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि १०३ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १२३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.