सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘समाजात विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ज्याला जो विषय आवडतो, तो त्या विषयावरील पुस्तक, ग्रंथ इत्यादी वाचतो. आपण जे वाचतो त्याचा परिणाम आपले मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. तसेच हा परिणाम काही काळ आपल्यावर टिकून रहातो. याचे कारण हे की प्रत्येक वस्तूत तिची मूलभूत स्पंदने असतात. पुस्तक, ग्रंथ इत्यादींमधून जशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात, तसा परिणाम वाचकांवर होतो.

अवघ्या ३ मासांत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील मूर्ती आणि चित्रे यांच्या चैतन्यात विलक्षण वाढ होणे

पूजेतील अन्य वस्तू उदा. घंटा, शंख आदी यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे. यातून ‘काळानुरूप आणि कार्यानुरूप विविध देवीदेवतांची तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आहेत’, असे लक्षात येते.

भाजपचे पदाधिकारी गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्राला विद्यार्थ्यांसह भेट देणार !

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील भाजपचे पदाधिकारी श्री. रवीकुमार मेहता यांनी त्यांच्या उच्च न्यायालयाच्या राकेश शर्मा या न्यायाधीश मित्रासह महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी प्रदर्शन पाहून सांगितले की, कुणा अज्ञात शक्तीने प्रदर्शनस्थळी त्यांना खेचून आणले.

‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांवर होणे’ यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले अभिनव संशोधन !

‘यज्ञाचा सकारात्मक परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो’, हे सर्वश्रुत आहे. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०१८ पासून अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विपुल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘यज्ञयाग केल्याने यज्ञकुंड, यज्ञाचे यजमान अन् पुरोहित, यज्ञातील विविध घटक, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, हे सिद्ध झाले आहे.

Read more‘रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकांवर होणे’ यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले अभिनव संशोधन !

सामाजिक सजगतेद्वारे पर्यावरणाची हानी न्यून करता येईल का ?

नामजपाने मनाची शुद्धी होते आणि व्यक्तीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, ज्यामुळे व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरणही शुद्ध अन् सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

सामाजिक सजगतेद्वारे पर्यावरणाची हानी न्यून करता येईल का ?

सध्या पृथ्वी एका लहान कालचक्राच्या खालच्या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे वातावरणात तमोगुणाचे अधिक्य आहे. ही संक्रमण अवस्था आहे.परंतु हे संक्रमण होण्यापूर्वी आपल्या सर्वांवर वातावरणातील वाढलेल्या तमोगुणाचा परिणाम होणार आहे.

नवरात्रीच्या काळात केलेल्या यागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘नवरात्रीच्या काळात आश्रमात होणार्‍या यज्ञयागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर काय परिणामहोतो ?’, याचे संशोधन करूया. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संशोधनासाठी देवीच्या मूर्तीची एक आड एक दिवस छायाचित्रे काढण्यात आली. याविषयीचे संशोधन पुढे दिले आहे.

पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांनी देहत्याग केल्यानंतरच्या त्यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते’ हे लक्षात येते. संतांच्या कार्यानुरूप त्यांच्याकडून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत असतात.’

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्‍या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी व्हा !

आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. या संशोधन कार्याची व्याप्ती, वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सेवा पुढे देत आहोत. 

मंत्रोच्चार, अग्निहोत्र, यज्ञ, साधना यांद्वारे पर्यावरणाचे खरे संतुलन राखले जाऊ शकते !  – शॉन क्लार्क

प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्‍व हे काळचक्रानुसार वर-खाली होत असते. रज-तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतो.