सामाजिक सजगतेद्वारे पर्यावरणाची हानी न्यून करता येईल का ?

सध्या पृथ्वी एका लहान कालचक्राच्या खालच्या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे वातावरणात तमोगुणाचे अधिक्य आहे. ही संक्रमण अवस्था आहे.परंतु हे संक्रमण होण्यापूर्वी आपल्या सर्वांवर वातावरणातील वाढलेल्या तमोगुणाचा परिणाम होणार आहे.

नवरात्रीच्या काळात केलेल्या यागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘नवरात्रीच्या काळात आश्रमात होणार्‍या यज्ञयागांचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर काय परिणामहोतो ?’, याचे संशोधन करूया. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संशोधनासाठी देवीच्या मूर्तीची एक आड एक दिवस छायाचित्रे काढण्यात आली. याविषयीचे संशोधन पुढे दिले आहे.

पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी यांनी देहत्याग केल्यानंतरच्या त्यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालूच असते’ हे लक्षात येते. संतांच्या कार्यानुरूप त्यांच्याकडून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत असतात.’

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणार्‍या वैज्ञानिक स्तरावरील संशोधनकार्यात सहभागी व्हा !

आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि प्रणाली यांच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. या संशोधन कार्याची व्याप्ती, वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सेवा पुढे देत आहोत. 

मंत्रोच्चार, अग्निहोत्र, यज्ञ, साधना यांद्वारे पर्यावरणाचे खरे संतुलन राखले जाऊ शकते !  – शॉन क्लार्क

प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्‍व हे काळचक्रानुसार वर-खाली होत असते. रज-तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतो.

‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !

‘लेखाच्या मागील भागात ‘सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो?’, हे पाहिले. लेखाच्या शेवटच्या भागात ‘सकारात्मक स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’ ते पाहूया.

‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !

विभूती लावल्यानंतर चारही व्यक्तींतील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा घटली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणखीन न्यून किंवा नाहीशी झाली.

‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !

विभूतीमध्ये नकारात्मक (त्रासदायक) स्पंदने असतील, तर व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होण्याऐवजी हानी होते, हे लक्षात येते.

गोमातेचे (देशी गायीचे) आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

विदेशी गाय आणि म्हैस हे तमोगुणी आहेत, तर देशी गाय सत्त्वगुणी आहे. त्यामुळे विदेशी गाय अन् म्हैस यांच्याकडून तमोगुणी स्पंदने, तर देशी गायीकडून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. ‘हिंदु धर्मात गायीला ‘गोमाता’ म्हणून का पूजतात ?’, तेही यातून लक्षात येते.’

दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात…