दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात…

कपडे खरेदी करतांना ते आकर्षक असण्यासह सात्त्विक असणे आवश्यक !

‘दिवाळीनिमित्त आपण कुटुंबियांसाठी मोठ्या हौसेने नवीन कपडे खरेदी करतो. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारचे ‘रेडीमेड’ कपडे विक्रीसाठी उपलब्ध असतात…

देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या सनातननिर्मित सात्त्विक रांगोळ्या आणि सात्त्विक चित्रे यांच्यामध्ये देवतांच्या यंत्राप्रमाणे सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

वणी येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या (सिंदूरविरहित) मूळ मूर्तीच्या छायाचित्राकडे पाहून भाव जागृत होण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते.

प्रज्वलित दीपांचे तबक हातात घेऊन संतोषीमातेची आरती करत केलेल्या नृत्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘नृत्य करतांना ते भावपूर्ण केल्यास देवीचे अस्तित्व अनुभवता येऊन नृत्य करणार्‍याला आध्यात्मिक लाभ होतो’, हे यातून लक्षात येते.’

पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

नृत्यातून निर्माण होणार्‍या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्‍या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘पीपीटी’ पाहून ‘संगीत कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करता येते’, हे माझ्या लक्षात आले.’

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता, त्याचे कुटुंबीय आणि पूर्वज यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांनी पितृपक्षात केलेल्या श्राद्धविधीचा त्यांच्यावर, तसेच श्राद्धविधीतील घटकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

वास्तूशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

रत्न संस्कार विधी केल्याने वास्तूवर सकारात्मक परिणाम होतात, हे वास्तूदोष निवारणार्थ करण्यात आलेल्या रत्नसंस्कार विधीच्या वेळी करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झाले. संशोधनांतर्गत केलेल्या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ यांसंदर्भातील संशोधन !

‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती याग’ यांसंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले संशोधन पुढे दिले आहे.