आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली.

छद्म अंनिसच्या अंधश्रद्धा !

छद्म अंनिसच्या अंधश्रद्धा !

भारतीय संस्कृती परिपूर्ण विकसित आणि विश्वव्यापी होती. हिंदुद्वेषाची झापडे ओढलेल्या अंधश्रद्धाळू अंनिसला हे काय कळणार ?

सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य

सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य

हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

पुणे येथील इंद्राणी तावरे हिला गीता परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ गीताअध्याय शुद्धपठण परीक्षेत प्रमाणपत्र !

पुणे येथील इंद्राणी तावरे हिला गीता परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ गीताअध्याय शुद्धपठण परीक्षेत प्रमाणपत्र !

एवढ्या लहान वयात इंद्राणीची गीता शिकण्याची इच्छा, आवड आणि उच्चारातील स्पष्टता पाहून परीक्षक प्रभावित झाले

संस्कृतला राष्ट्रभाषा करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रस्ताव होता ! – सरन्यायाधीश शरद बोबडे

संस्कृतला राष्ट्रभाषा करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रस्ताव होता ! – सरन्यायाधीश शरद बोबडे

डॉ. आंबेडकर यांची इच्छा सरकार आता तरी पूर्ण करणार का ?

संस्कृतला राष्ट्रभाषा करा !

संस्कृतला राष्ट्रभाषा करा !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘देशाची राष्ट्रभाषा ही संस्कृत असायला हवी’, असा प्रस्ताव दिला होता; कारण उत्तर भारतात तमिळला, तर दक्षिण भारतात हिंदीला विरोध होऊ शकतो, हे त्यांना ठाऊक होते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले.

डिचोली नगरपालिकेचे नूतन नगरसेवक श्री. विजयकुमार नाटेकर यांनी घेतली संस्कृत भाषेतून शपथ !

डिचोली नगरपालिकेचे नूतन नगरसेवक श्री. विजयकुमार नाटेकर यांनी घेतली संस्कृत भाषेतून शपथ !

सनातन परिवाराच्या वतीने श्री. विजयकुमार नाटेकर यांचे अभिनंदन !

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा भाषाभिमान !

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा भाषाभिमान !

एकदा ‘इंग्रजी न येणे, हे माझे दुर्दैव नाही; पण संस्कृतसारखी देवभाषा न येणे, हे तुमचे दुर्दैव नक्कीच म्हटले पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी एका पाश्‍चात्त्य विचारांचा प्रभाव असलेल्या भारतीय विद्वानाला गप्प केले होते.

अखिल भारतीय ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या संस्कृत कथाकथनाला प्रथम क्रमांक

अखिल भारतीय ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या संस्कृत कथाकथनाला प्रथम क्रमांक

कु. वेदिका मोदी हिने संस्कृत विभागातील ‘संस्कृत कथाकथन’ या प्रकारामध्ये येथील ‘देहली पब्लिक स्कूल’चे प्रतिनिधीत्व केले.

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्पक म्हणणे होते. आज ते असते, तर भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर असे मत त्यांनी खचित्च व्यक्त केले असते.