संस्कृतला राष्ट्रभाषा करा !

फलक प्रसिद्धीकरता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘देशाची राष्ट्रभाषा ही संस्कृत असायला हवी’, असा प्रस्ताव दिला होता; कारण उत्तर भारतात तमिळला, तर दक्षिण भारतात हिंदीला विरोध होऊ शकतो, हे त्यांना ठाऊक होते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले.