महर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना तमिळनाडू येथील कोळ्ळीमलई पर्वतावर जाऊन ३ दिवस रहाण्यास सांगण्यामागचे कारण आणि त्यांना तेथे आलेली अनुभूती
सनातनच्या कार्याला साहाय्य करणारे संत आणि महर्षि यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ