आझाद मैदानावरील दंगलीच्या ९ वर्षांनंतरही पोलीस न्यायाच्या प्रतीक्षेत !

महाराष्ट्रातील महिला पोलिसांच्या अब्रूला हात घालण्याचे आणि सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक असलेले ‘अमर जवान’ हे स्मारक लाथ मारून तोडण्याचे कुकृत्य धर्मांधांनी केले, तो ११ ऑगस्ट २०१२ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस !

खुनी काँग्रेसला शिक्षा हवी !

‘एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारले, तर ते क्षम्य आहे’, असे कधीही म्हणता येणार नाही, हे महाराष्ट्रातील प्रबुद्ध पत्रकारांना ठाऊक असणारच. विक्रम संपत यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हा इतिहास जनतेला ठाऊक झाला पाहिजे.

अशा पोलिसांना कायमचे बडतर्फ करा !

​‘ऑगस्ट २०२० मध्ये बेंगळुरू शहरातील डी.जे. हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी परिसरांत धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दंगलखोरांना कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला आहे.

हिंदूंच्या प्रत्येक सणात विघ्न आणून दंगलसदृश स्थिती निर्माण करण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे !

धर्मांधांकडून नवरात्री किंवा गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी मिरवणुकांमध्ये विघ्न आणून देशात आणि राज्यात दंगलसदृश स्थिती निर्माण केली जाते.

बेतिया (बिहार) येथे अज्ञातांकडून रामजानकी मंदिरातील मूर्तींची तोडफोड !

संतप्त गावकर्‍यांकडून रस्ताबंद आंदोलन !
देशात हिंदूंच्या मंदिरांत होणार्‍या अशा तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना

प्रतिकूल परिस्थिती मध्ये मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात अशावेळी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी करायच्या उपाययोजना येथे सांगितल्या आहेत.

इस्रायलच्या विरोधात ५७ इस्लामी देशांच्या ओआयसी संघटनेची १६ मेला बैठक

हिंदूंनो, मुसलमानबहुल पॅलेस्टाईनच्या साहाय्यासाठी ५७ इस्लामी राष्टे्र धावून येतात, याउलट संकटकाळी तुमच्या साहाय्याला धावून येण्यासाठी जगात एकही हिंदु राष्ट्र नाही, हे जाणा आणि आता तरी जात, पद, पक्ष आदी बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

इस्रायलकडून गाझा सीमेवर सैन्य तैनात

इस्रायलने गाझापट्टीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून चहुबाजूने आक्रमण करण्याची सिद्धता चालू केली आहे. इस्रायली सैन्याने त्याचे रणगाडे तैनात केले असून पॅलेस्टाईनच्या भागांत गोळीबार चालू आहे.

बांगलादेशात जिहादी संघटनेच्या पदाधिकार्‍याला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.

यांना लगाम आवश्यकच !

हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !