आमचे पूर्वज हिंदु राजपूत होते ! – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान
भारतात इस्लाम येण्याआधी सर्वच हिंदू होते, हेच सत्य आहे; मात्र धर्मांध ते स्वीकारण्यास सिद्ध नाहीत
भारतात इस्लाम येण्याआधी सर्वच हिंदू होते, हेच सत्य आहे; मात्र धर्मांध ते स्वीकारण्यास सिद्ध नाहीत
‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !
नांदेड येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना !
धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे लिहून घेतले जाते.
देशात केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा लागू केल्यावरच याला आळा बसेल !
‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !
न्यायालयाच्या आवारातील चेंबरचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी काँग्रेसचा नेता असलेल्या एका अधिवक्त्याने त्याच्या चेंबरमध्ये महिला अधिवक्त्याचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले होते.
जगभर ख्रिस्ती मिशनर्यांकडून हे बिनबोभाटपणे चालू असतांना जगातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि व्यक्तीस्वातंत्र्याची टिमकी वाजवणारे झोपा काढत होते !
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
‘सोनाराने कान टोचावे लागतात’ या उक्तीनुसार आतातरी भारतविरोधी गरळओक करणारी मंडळी ‘प्यू’ नावाच्या सोनाराच्या बोलण्यातून अंतर्मुख होतील का ? हा प्रश्न आहे.