पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना होणारा विरोध आणि शस्त्ररूपी शुद्धी चळवळ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शुद्धी चळवळीवर जोर दिला होता. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मातील धर्मप्रसारक हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून हिंदूंचे संख्याबळ रोडावण्याचा प्रयत्न करत होते.

उत्तरप्रदेशातील तरुणाचे मुंबईतील मौलवीच्या प्रभावाखाली येऊन इस्लाममध्ये धर्मांतर !

मौलवीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. धर्मांतरित झालेल्या युवकाची हिंदु धर्मीय आई त्याला समजावत आहे. तिला आशा वाटते की, मुलगा पुन्हा हिंदु धर्म स्वीकारेल.

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जिहादी आतंकवाद्याकडून हिंदु बंदीवानाला अमानुष मारहाण

वकार आणि अशरफ यांनी सुभाषवर मुसलमान होण्यासाठी दबाव टाकल्याने तो मानसिक तणावात होता. या दोघांनी सुभाषवर आक्रमण केले. यात तो गंभीररित्या घायाळ झाला.

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल ! – सद्गुरु स्वाती खाडये

कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्‍यांवर कारवाई होत नाही ? या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.

‘हिंदु संस्कृती नष्ट करण्याची इतर पंथियांची मानसिकता’, याविषयी जाणवलेली केरळमधील भयावह स्थिती !

केरळ राज्याच्या दौर्‍यावर असतांना तेथे हिंदूंचे होत असलेले धर्मांतर, हिंदु मंदिरांप्रमाणे बनवण्यात आलेली केरळमधील चर्च आणि त्यांना देण्यात आलेली नावे अन् यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची जाणवलेली आवश्यकता यांविषयीची सूत्रे देत आहोत.

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह

जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.

मध्यप्रदेशात फसवणुकीद्वारे हिंदु परिवाराचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

अशा उद्दाम ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई केल्‍यास इतरांवर वचक बसेल !

देहलीमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

धर्मांतरितांचे पुनरागमन करणारे छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्‍हा हिंदु बनवले होते. संभाजी महाराजांनी आपल्‍या वडिलांचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली.

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?