उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या ५१ सहस्र ८०० गुन्ह्यांतील केवळ ६९९ गुन्हे सिद्ध !
गुन्हे सिद्धतेचे प्रमाण इतके अल्प असेल, तर गुन्हेगारांना धाक कसा बसणार ?
गुन्हे सिद्धतेचे प्रमाण इतके अल्प असेल, तर गुन्हेगारांना धाक कसा बसणार ?
देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्टला ठाणे येथे उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.
वास्तविक शाळा-महाविद्यालय येथे विद्यालयाचा पोषाख घालणे आवश्यक आहे. असे असतांना तेथे बुरखा, हिजाबला अनुमती देण्यात येते. ज्यांना धार्मिक वेशभूषा करायची असेल, त्यांनी ती शाळेबाहेर करावी.
या वरिष्ठ विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे, की कनिष्ठ विद्यार्थी त्यांना घाबरून करियर उद़्ध्वस्त होईल या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे.
वासनांध धर्मांध ! अशांच्या विरोधात अबू आझमी, ओवैसी यांच्यासारखे नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे आधुनिक वैद्य ! डॉ. रूबेन डिसोझा हे रुग्णांना विविध सेवा देण्यासाठी पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. प्रथमदर्शनी या आरोपांमध्ये तथ्य आढळले आहे.
कोळसा घोटाळा हा ११ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे या घोटाळ्यामुळे पोळलेल्या सामान्य माणसांना ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्याय’, असे वाटल्यास चूक ते काय ?
वर्ष २०१० च्या प्रकरणात १३ वर्षांनंतर शिक्षा होणे हा पीडित व्यक्तीला मिळणारा न्याय नव्हे, अन्यायच होय !
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून आरोपीला पॉक्सो कलम ३(c) ४ नुसार २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.