नागरी बँकांच्या धर्तीवर पतसंस्थांना ऊर्जितावस्था द्यावी ! – प्रवीण दरेकर, भाजप आमदार

दरेकर पुढे म्हणाले की, मुंबईतील स्वच्छता कर्मचार्‍यांना केवळ ६ सहस्र रुपये मिळतात. जागतिक निविदा (‘ग्लोबल टेंडर’) काढल्यामुळे ७५ सहस्र स्वच्छता कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड येऊ शकते.

मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देणारे मुंबई ‘महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४’ संमत !

‘मुंबई आणि अन्य महापालिका यांना एकच कायदा करावा’, या प्रश्नाविषयी उदय सामंत यांनी ‘मुंबई महापालिकेची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या पुढे असल्यामुळे एकच कायदा अन्य महापालिकांना लागू करू शकणार नाही’, असे सांगितले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कंगना रणौत राजकारणात येण्याची शक्यता !; मुंबई-पुणे महामार्गावर महत्त्वाचा पालट !…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेला येणार्‍या रस्त्यावर नवीन बोगदा झाला असल्याने मार्गात पालट करण्यात आला आहे.

अनधिकृत मशिदीचे बांधकाम हटवण्यात आले !

बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी हिंदूंना वारंवार चेतावणी द्यावी लागणे दुर्दैवी असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य !

मुंबईत शस्त्रास्त्रे बाळगणार्‍याला अटक, गुन्हा नोंद !

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह वरळी परिसरातून अटक करण्यात आली.

अयोध्या आणि श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारणार ! – अर्थमंत्री अजित पवार

राज्यातील भाविक आणि पर्यटक यांना अल्प दरात उत्तम अन् सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीरामजन्मभूमी अयोध्या, तसेच श्रीनगर येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

मराठी भाषेचा विकास हे व्यक्ती आणि समाज यांचे दायित्व ! – मकरंद मुळे

मराठी भाषेचे जतन करून ती पुढच्या पिढीत रुजवण्याचे काम प्रत्येकाने आपले घरचे कार्य मानून करण्याची आवश्यकता आहे, असे ‘पु.ल. देशपांडे कला अकादमी’चे सदस्य आणि पत्रकार मकरंद मुळे यांनी वाशी येथे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना धमकी देणार्‍याला अटक !

धमकी देणार्‍यांचा पुरता बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावले उचलणार ?

समाजात वितुष्ट निर्माण करणार्‍या सरकारच्या चहापानाला जाण्यात रस नाही ! – विजय वडेट्टीवर, विरोधी पक्षनेते

विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी २५ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये ! – मुख्यमंत्री शिंदे

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ५६ हून अधिक आंदोलने झाली. तरीही कुणीही अशा प्रकारे भाषा वापरून तेढ निर्माण केली नाही. जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मागण्या करूनही सरकारने संयमाने त्या ऐकून मान्य केल्या.