महाराष्ट्रात प्रतिदिन १०५ मुली बेपत्ता होतात ! – राष्ट्रीय गुन्हेगारी विभाग
युवतींना सुरक्षित जीवन जगण्यासाठी रामराज्यासारखे आदर्श असे हिंदु राष्ट्र हवे !
युवतींना सुरक्षित जीवन जगण्यासाठी रामराज्यासारखे आदर्श असे हिंदु राष्ट्र हवे !
आरोग्य सेवेविषयी उदासीन असलेले सरकार !
कोल्हापूर कृती समिती वाढीव वीजदेयकांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात.
कर माफ झाला असेल, तर दंडाची वसुली कशासाठी ?
हे मंदिर वर्ष १११३ मध्ये बांधण्यात आले आहे. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी उघड झाली, जेव्हा भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
‘गोव्यात ‘एन् ९५’ मास्क वापरण्यास अनुमती देण्यात येणार नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘यासंबंधीचा आदेश देण्यात आला आहे.
कोरोना रुग्णांसाठी उपचार घेतांना एका साधकाला प्रशासकीय कारभाराविषयी आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.
‘भारतातील परिवहन खात्याच्या प्रवासी बसची रचना आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बसमध्ये चढण्यासाठी ज्या पायर्या असतात, त्यांची उंची भूमीपासून अधिक असते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढ-उतार करतांना होण्यार्या अपघातांचे प्रमाणही अधिक असते.
बार चालू, रेस्टॉरंट चालू, कॅसिनो चालू. मग हिंदूंचे सण-उत्सव बंद का ? भाविक हिंदू कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे पाळत नाहीत आणि दारूडे पाळतात, असे प्रशासनाला वाटते का ?
निकालामध्ये चुका का राहिल्या आहेत, हे विद्यापिठाने सांगायला हवे. यामध्ये दोषी असणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. काही केले तरी यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची हानी कधीही भरून निघणार नाही.