गणेशोत्सव ते हिंदु राष्ट्र : लोकमान्य टिळक यांचा द्रष्टेपणा !
गणेशोत्सव मिरवणुकीतून परत आल्यावर लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखामुळे स्वातंत्र्यचळवळीत एक अध्याय चालू झाला आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.
गणेशोत्सव मिरवणुकीतून परत आल्यावर लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखामुळे स्वातंत्र्यचळवळीत एक अध्याय चालू झाला आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.
आता हिंदु राष्ट्र स्थापूया स्वराज्याचे सुराज्य करूया।
संकल्परूप श्रद्धांजली ही लोकमान्यांस वाहूया।।
‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’
एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला.
सध्याची जागतिक परिस्थिती पहाता ज्याची मुळे भारतात आहेत, त्या सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक यांच्या गुणसंपदेमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते. असे आदर्श कोणत्याही राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात.
शताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ डिसेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मी राष्ट्राकरता मरण्यासदेखील सिद्ध आहे’ अशी बुद्धी राष्ट्रातील तरुणांत उत्पन्न झाली पाहिजे. हे ज्या शिक्षणाने होईल ते ‘राष्ट्रीय शिक्षण’ !
‘रवींद्रनाथांनी मुंबईवर ‘बोम्बई शहर’, असा एक निबंधच लिहिला. यात त्यांनी लिहिले, ‘मुंबईत दानाविषयी मात्र एक मुक्तहस्तता आहे. बंगालमध्ये सर्वांत अल्प दान मिळते.’ रवींद्रनाथांनी बंगालीजनांना प्रेरणा मिळावी, यासाठी छत्रपती शिवरायांचे असामान्य व्यक्तीमत्त्व बंगालीतून त्यांच्यासमोर मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे.या पुरस्कार मिळाल्याने मी उत्साहित आणि भावूक झालो आहे.