इंडोनेशियामध्ये पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत ६ इस्लामी कट्टरतावादी ठार
पोलिसांनी ७ डिसेंबर या दिवशी झालेल्या एका चकमकीमध्ये ६ संशयित कट्टरतावाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी ७ डिसेंबर या दिवशी झालेल्या एका चकमकीमध्ये ६ संशयित कट्टरतावाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
नवी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांना साहाय्य करणार्या संघटनांमध्ये देहली दंगलीच्या प्रकरणी नाव आलेल्या ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ (यू.ए.एच्.) या इस्लामी संघटनेचाही समावेश आहे. तिला २५ मशिदींमधून साहाय्य मिळत आहे.
पाकला आतापर्यंत नष्ट न केल्याचा हा परिणाम आहे ! अन्य इस्लामी देशांकडून पाकला अशा प्रकारचे साहाय्य मिळण्यापूर्वीच त्याला आता नष्ट करणेच आवश्यक !
फ्रान्समधील मुसलमानांवर बोलणारे पाक नेते चीनमधील उघूर मुसलमानांवर मौन बाळगतात ! सोनाराने कान टोचले की, अधिक योग्य ठरते; मात्र पाकसारख्या कोडग्या देशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे !
बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !
पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.
काँग्रेसने ७० वर्षे मुसलमानांना वापरले आणि आता ‘एम्.आय.एम्., तेलंगाणा राष्ट्र समिती आदी पक्षही केवळ स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरून घेत आहोत’, हे त्यांना कळेपर्यंत कदाचित् त्यांचे अधिक पतन झालेले असेल. कसेही असले, तरी यंदाची निवडणूक एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांना कठीण जाणार आहे, हे निश्चित !
अजानची स्पर्धा काफिरांनी आयोजित करणे इस्लामला मान्य आहे का ? अशी स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी ‘इस्लामी धर्मगुरूंचे मत काय आहे ?’, हे जाणून घेतले असते, तरी ही स्पर्धा आयोजित करण्याचा खटाटोप केला नसता !
केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !
मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाचा निर्णय : लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडणार्या भारतात कधीतरी अशी बंदी घातली जाईल का ?