इस्लामिक स्टेट मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नाही !

सिंगापूरच्या महिला मुसलमान राष्ट्रपती यांनी जसे विधान केले, तसे अन्य इस्लामी देशांच्या एकाही प्रमुखाने आतापर्यंत केलेले नाही, हे लक्षात घ्या !

शमीमा आणि सादिया !

आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी चर्चा करतांना त्यांनी केलेल्या कारवायांमध्ये ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही मानवाधिकारांविषयी बोलायला हवे. मुळात मानवाधिकारांच्या नावाखाली आतंकवाद्यांसाठी गळा काढणार्‍यांना सर्व प्रथम वठणीवर आणायला हवे.

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !

भारतद्वेषी ‘बीबीसी’ ने अब ‘इस्लामिक स्टेट’ में भरती होनेवाली शमीमा बेगम पर डॉक्यूमेंट्री बनाई !

बीबीसी का बहिष्कार करना चाहिए !

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित !

भारत आणि हिंदू यांचा सातत्याने अपमान करणार्‍या बीबीसीवर भारतातील नागरिकांनीही ब्रिटनमधील नागरिकांप्रमाणे बहिष्कार घालण्याचा रोखठोक बाणा अंगीकारणे अपेक्षित आहे !

पाकिस्तानी मौलवींचा फतवा- (म्हणे) ‘जिहाद करण्याचा अधिकार केवळ इस्लामिक स्टेटला !’

इस्लामिक स्टेटकडून ज्या प्रकारे लोकांच्या हत्या करण्यात आल्या, त्याला पाकिस्तानी मौलवी ‘जिहाद’, म्हणजे ‘पवित्र युद्ध’ म्हणत असतील, तर तो इस्लामचा द्रोह आहे, असे खर्‍या इस्लामवाद्यांनी सांगायला हवे !

कर्नाटकातील वाढता जिहाद !

मंगळुरू बाँबस्फोटाचे अन्वेषण करत असतांना पोलिसांनी राज्यात असलेल्या धर्मांधांवर कसा वचक बसवणार ?’, यासाठीही कृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यांना आजच रोखले, त्यांच्या मनात जरब निर्माण केली, तरच आतंकवादी कारवायांना खीळ बसेल !

आरोपी शारिक होता इस्लामिक स्टेटच्या संपर्कात !

अशा प्रकारच्या जिहादी कारवायांसाठी जिहादी मानसिकता निर्माण करणार्‍या सर्वप्रकारच्या गोष्टींवर आता बंदी घालणे आवश्यक झाले आहे. सरकारने आता अशी मानसिकता कोणत्या गोष्टींमुळे निर्माण होते, याचा शोध घेऊन ते जाहीर केले पाहिजे !

भारतद्वेष्ट्यांची हुकूमशाही !

सर्व नागरिकांनी वैध मार्गाने लढा देण्याचा निश्चय केल्यासच या भयावह संकटाचा सामना करता येईल आणि या भारतात धमकी, चिथावणी, हिंसक आवाहने यांचा आवाज कायमचा नष्ट होऊन केवळ अन् केवळ भारतभूचेच गौरवगान केले जाईल. तो दिवस आता दूर नाही, हे भारतद्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे !

‘इसिस मोड्यूल’ प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांवर झालेली कारवाई अपसमजातून !

हे सत्य असेल, तर ‘एवढ्या मोठ्या अन्वेषण यंत्रणेकडून अपसमजातून कारवाई कशी होऊ शकते ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?