परकियांचा सामना करण्यासाठी अफझलखान वधाचा अभ्यास करणे आवश्यक ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

अफझलखानाच्या कबरीभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाचे उच्चाटन झाल्याबद्दल आनंद आहे. अफझलखानाबद्दलच्या असत्य, नादान प्रचारातून महाराष्ट्र पुन्हा बाहेर येईल की नाही, अशी भीती प्रत्येक इतिहास अभ्यासकाच्या मनात होती; मात्र . . .

सह्याद्री प्रतिष्ठानने दाभोळ बंदरातील तोफांच्या संवर्धनाची केली मागणी

अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे !

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्‍या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’

विदेशी आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटा !

वास्तविक अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येऊ नये. सरकारने याविषयी देशव्यापी मोहीम हाती घेऊन शहरे आणि गावे यांना असलेले मूळ नाव देण्यासाठी कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘औरंगजेबाने बांधलेल्या महालाचे सुशोभिकरण करा !’

अशा नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही कारवाई करणार नाही, उलट अशांना विरोध करणार्‍यांना ‘मुसलमानविरोधी’ ठरवेल, हे लक्षात घ्या आणि अशा पक्षाला निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्या !

लखनौचे लवकरच नामांतर होणार !

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याची राजधानी लखनौचे नामांतर करण्याविषयी विधान केले आहे. येथे पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.

महान भारतीय संस्‍कृती !

भारतीय संस्‍कृती आणि परंपरा सर्वश्रेष्‍ठ आहेत. त्‍यांच्‍यात वैश्‍विक नेतृत्‍व करण्‍याची क्षमता आहे; म्‍हणून ‘विश्‍वगुरु’ बनण्‍याचे स्‍वप्‍न पहाणार्‍या प्रत्‍येक भारतियाने आपल्‍या संस्‍कृतीशी नाळ घट्ट ठेवणे, तसेच आपल्‍या परंपरा जपणे, हे अपरिहार्य आहे. असे केल्‍यानेच आपली ऐहिक आणि पारमार्थिक उन्‍नती होऊन राष्‍ट्राची प्रगती होईल.

पंचतत्त्वांचे संवर्धन करणारा, मानवी आरोग्‍य जपणारा आणि विविध माध्‍यमांतून प्रबोधन करणारा कणेरी मठ !

‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान’च्‍या वतीने २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्ताने सिद्धगिरी संस्‍थान, तेथील इतिहास-परंपरा, कार्य यांचा हा आढावा !

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

सद्यःस्थितीत पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याने ‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ आयोजित केला आहे. त्याची ही पूर्वासिद्धता . . .