सनातन धर्माच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री
हिंदू आणि मुसलमान यांच्यातील संघर्ष समाप्त करण्यासाठीच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. भारतात सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच आमचा उद्देश आहे.
हिंदू आणि मुसलमान यांच्यातील संघर्ष समाप्त करण्यासाठीच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. भारतात सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच आमचा उद्देश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे असून त्यांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळात गोहत्या, महिलांवरील अत्याचार, बलपूर्वक धर्मांतर आदी समस्यांवर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून कायमचा बंदोबस्त केला.
देशातील संत, संन्यासी आणि सर्वसामान्य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्ट्र आहे’, असे सातत्याने म्हणत आहेत. ‘हिंदुस्थान हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.
वर्ष २००८ मध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. याद्वारे येथील प्राचीन राजेशाही संपुष्टात आणण्यात आली. नेपाळमध्ये हिंदु धर्म बहुसंख्य, म्हणजे ८१ टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्हीदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे आणि मलाही तसेच वाटते.
येणारा काळ हा हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल आहे. अशा वेळी आपली जात, पक्ष, पद, संघटना बाजूला ठेवून वर्ष २०२५ मध्ये येऊ घातलेल्या हिंदु राष्ट्रासाठी आपण सर्वांनी संघटित होण्याची हीच वेळ आहे.
भारताला इस्लामी देश बनवणार्यांनी काश्मीरमध्ये काय केले ? याविषयी ओवैसी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भाकीत !
पदच्युत केलेेले राजे ज्ञानेंद्र शहा यांनी अभियानाला दाखवला हिरवा झेंडा !
हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ही वाढवण्याची आवश्यकता !