गुजरातमधील ‘हिंदु सेने’च्‍या वतीने हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याचा गौरव !

लव्‍ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, धर्मांतर आणि हलाल जिहाद यांसारख्‍या समस्‍यांच्‍या विरोधात गुजरात राज्‍यात सक्रीय असलेल्‍या ‘हिंदु सेने’कडून निःस्‍वार्थीपणे राष्‍ट्र-धर्मकार्य करत असलेल्‍या हिंदु जनजागृती समितीचा सत्‍कार करण्‍यात आला.

‘हिंदु राष्ट्रा’विषयी विधान केल्यावरून सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात याचिका  प्रविष्ट

‘सुदर्शन टीव्ही’वरील कार्यक्रमात हिंदु राष्ट्राची शपथ घेण्यावरून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती ‘सुदर्शन टीव्ही’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी ट्वीट करून दिली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार करतांना आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून चिंतन करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘जागतिक हिंदु महासंघा’च्‍या वतीने आयोजित ‘जागतिक हिंदु परिषदे’मध्‍ये हिंदु जनजागृतीचा सहभाग

साधकांना खर्‍या आनंदाची प्राप्ती करून देणारे आणि अखिल मानवजातीसाठी सतत निरपेक्षतेने कार्य करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी किंवा आपत्काळाची सिद्धता, यासाठी साधना चालू करणे याला महत्त्व नसून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला लाभले आहेत. त्यांचा आपण लाभ करून घ्यायला हवा.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार प्रीतम नाचणकर यांचा ‘विशेष पुरस्कार’ देऊन सन्मान !

‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्याविना हिंदूंच्या समस्यांचे निवारण अशक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशाची राज्यघटना आणि संसद ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, हे घोषित करत नाही, तोपर्यंत आपण मनाने कितीही भारताला हिंदु राष्ट्र मानले, तर त्याचा काहीच उपयोग नाही.

वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल ! – रमेश चिंतक, उपाध्यक्ष, इंडियन कौन्सिल फॉर ॲस्ट्रॉलॉजिक सायन्सेस

वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल आणि वर्ष २०३१ पर्यंत भारतात सनातन धर्माचे राज्य निर्माण होईल, अशी ग्रहस्थिती बनली आहे. भारतात फार थोड्या संघटना आहेत, ज्या हिंदु राष्ट्रासाठी स्पष्टपणे कार्य करत आहेत.

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल ! – सद्गुरु स्वाती खाडये

कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्‍यांवर कारवाई होत नाही ? या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह

जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.

हिंदु राष्ट्राच्या दिशेने…!

आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्‍यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?