राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच ! – रा.स्व. संघ

राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना असून भारत हे हिंदु राष्ट्रच आहे. त्यामुळे त्याला राज्यघटनेद्वारे स्वतंत्र हिंदु राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची आवश्यकता नाही.

हलाल अर्थव्यवस्था हे भारतविरोधी षड्यंत्र ! – रमेश शिंदे , राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

झारखंडमध्‍ये हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान’

‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ हा महाराष्‍ट्राला ‘हिंदु राज्‍य’ बनवू शकेल…‘हिंदु राष्‍ट्र’ उद्या होईल !

‘लव्‍ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ व्‍हावा, यांसाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने मुंबई येथे २९ जानेवारी या दिवशी भव्‍य ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्‍यात आला होता. याविषयी ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. अनिल थत्ते यांनी ‘गगनभेदी’ या त्‍यांच्‍या ‘यूट्यूब’ वाहिनीवर केलेले विश्‍लेषण येथे देत आहोत.

प्रत्येक परिस्थितीत हिंदूंनी संघटित रहायला रहावे ! – पंडित धीरेंद्र शास्त्री

येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राप्रमाणे मुसलमानही इस्लामी राष्ट्राची मागणी करू लागले तर . . ?’ – मौलाना तौकीर रझा

जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्‍यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ?

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्‍या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !

काशीच्या अनेक भागांत लावण्यात येत आहेत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीची भित्तीपत्रके !

वाराणसी येथील अस्सी घाट ते सिगरा, लहरतारा, घंटीमिल आदी भागांत अनेक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यावर हिंदु राष्ट्राची मागणी करण्यात आली आहे. ही भित्तीपत्रके बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थकांनी लावल्याचे म्हटले जात आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !

(म्हणे) ‘देश बनवू शकेल, इतका धर्म सशक्त नाही !’ – ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर

पाकिस्तानची निर्मिती ही जर चूक असेल, तर तेथील धर्म किती बळकट आहे, हे लक्षात येते; पण हिंदु धर्माच्या बळावर भारत देश टिकून असल्याने आजही तो ‘हिंदूबहुल’ म्हणून ओळखला जातो.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी वायंगणी, आचरा येथे निघाली भव्य वाहनफेरी

‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.